Ghansoli Bus Fire : घणसोलीत बस डेपोला आग; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक!

नवी मुंबई : नवी मुंबईतील महापालिकेच्या घणसोली NMMT बस डेपोतील बसेसना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उशिराने पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण त्यापूर्वीच ३ बसेस पूर्णपणे जळून गेल्या होत्या. आज सकाळी ०७ वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली.



या आगीत ३ बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तर लागलेल्या आगीचे नेमके कारण मात्र कळलेलं नाही. बस डेपोमधील काही सतर्क कर्मचाऱ्यांमुळे त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे. चालक वाहकांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला इतर उभ्या असलेल्या बस बाजूला घेऊन जाण्यात यश आले आणि मोठी वित्तहानी टळली.

Comments
Add Comment

आकडेवारीच समोर - परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या भारतातील गुंतवणूकीत १४ महिन्यातील नवा उच्चांक प्रस्थापित

प्रतिनिधी: भारतीय शेअर बाजारात टेक्निकल व फंडामेंटलदृष्ट्या मोठ्या प्रमाणात तेजी दिसत आहे. युएस बाजारात

Kalyan Crime News : धक्का लागला अन्...हिंदी-मराठी' वाद जीवावर! ४-५ जणांकडून कल्याणच्या अर्णव खैरेला बेदम मारहाण, घरी येऊन जीवन संपवलं

कल्याण : कल्याण पूर्व येथील तिसगाव नाका परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या

मुंबईत बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार ; कारमध्ये झाडल्या गोळ्या

मुंबई : मुंबईत भर दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे. कांदिवली चारकोप परिसरातील एका व्यावसायिकांवर हल्ला झाला.

हार्दिक पांड्या आणि महिका शर्मा पुन्हा चर्चेत; व्हायरल फोटोंनी वाढवल्या अफवा

मुंबई : टीम इंडियाचा स्टार ऑलराउंडर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री महिका शर्मा सध्या सोशल मीडियावर चांगलेच

फिजिक्सवाला गुंतवणूकदारांना बाजारात धोका एका दिवसात १०००० कोटी बाजार भांडवल खल्लास! दोन दिवसांत २३% शेअर कोसळला

मोहित सोमण: फिजिक्सवाला शेअरमध्ये दोन दिवसात २३% घसरण झाली आहे. काल शेअर ८% आज १५% कोसळला आहे. प्रामुख्याने

CM Nitish Kumar Bihar : CM नितीश कुमारांकडे फक्त २१ हजारांची रोख रक्कम! पाटण्यात नावावर घर नाही, तरीही नितीश कुमार यांची एकूण संपत्ती किती?

पाटणा : बिहारच्या राजकारणाला गेल्या दोन दशकांपासून एकच चेहरा व्यापून राहिला आहे, तो म्हणजे नितीश कुमार यांचा. ते