१५ जूनला होणाऱ्या नीट-पीजी परीक्षा स्थगित, सुधारीत तारीख लवकरच

नवी दिल्ली : राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - पदव्युत्तर (NEET PG २०२५) परीक्षा येत्या १५ जूनला घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. मात्र अतिरिक्त परीक्षा केंद्रे आणि आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान मंडळाने (एनबीईएमएस) उपरोक्त परीक्षा तूर्तास स्थगित केल्या असून लवकरच सुधारीत तारीख जाहीर करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एनबीईएमएसला संपूर्ण पारदर्शकता आणि सुरक्षित परीक्षा केंद्रे सुनिश्चित करून एकाच सत्रात परीक्षा घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने एनबीईएमएसने न्यायालयाच्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवणे आणि पायाभूत सुविधा वाढवण्याकरता काम करत आहे. पूर्ण पारदर्शकता राखली जाईल आणि सुरक्षित केंद्रे कार्यान्वित केली जातील याची खात्री करून परीक्षा एकाच सत्रात आयोजित करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.
Comments
Add Comment

फ्लाइट तिकीट रद्द करण्यावर आता शुल्क लागणार नाही; डीजीसीएने केला रिफंड नियमांमध्ये मोठा बदल

नवी दिल्ली :  विमान प्रवाशांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. आता विमान प्रवाशांना प्रवासी बुकिंगच्या ४८ तासांच्या

R. Nallakannu : तामिळनाडूतील सीपीआय नेते स्वातंत्र्यसैनिक नल्लाकन्नू यांचे १०१ व्या वर्षी निधन

स्वातंत्र्यसैनिक आणि तामिळनाडूमधील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) ज्येष्ठ नेते आर. नल्लाकन्नू यांचे

PM Modi Israel Visit : इस्रायलच्या संसदेकडून पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च बहुमान

- हा बहुमान मिळणारे ठरले पहिले भारतीय पंतप्रधान तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवार २५ फेब्रुवारी रोजी

Odisha News : भ्रष्टाचाराविरोधी मोठी कारवाई! खाण अधिकाऱ्याच्या घरातून तब्बल ४ कोटींची रोकड जप्त

ओडिशा : भ्रष्टाचाराविरोधातील कारवायांमध्ये ओडिशा राज्यात मोठी धडक कारवाई समोर आली आहे. ओडिशा दक्षता विभागाने

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरमालक-भाडेकरूंसाठी 'हे' नवे नियम लागू

नवी दिल्ली : कर वजावटीत पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि बनावट दावे रोखण्यासाठी केंद्र सरकारने प्राप्तिकर

EPFO 3.0: PF क्लेम आता 3 दिवसांत पूर्ण होणार, कसं ते जाणून घेऊया...

नवी दिल्ली: देशातील लाखो नोकरदारांसाठी श्रम मंत्रालयाने 'EPFO 3.0' ही अत्यंत महत्त्वाची आणि फायदेशीर योजना सुरू केली