NCP Politics : 'मला माहिती नाही!' शरद पवारांची थेट प्रतिक्रिया, पण ‘गॉसिप’ थांबत नाही!

राष्ट्रवादीचे राजकारण अनिश्चिततेच्या वळणावर!


पुणे : राष्ट्रवादीचे दोन गट पुन्हा एकत्र येणार? शरद पवार आणि अजित पवारांच्या गुपचुप भेटी, एकाच मंचावरची उपस्थिती, आणि त्यातच मुख्यमंत्री फडणवीसांचं शरद पवारांवरचं कौतुक... महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या सॉलिड गॉसिप सुरू आहे.


राजकीय हालचाली वाढल्यात, चर्चांमध्ये तेल ओतलं जातंय… पण या सर्व चर्चांवर खुद्द शरद पवारांनी दिलेलं तीन शब्दांचं उत्तर – "मला माहिती नाही!" म्हणजे राजकारणात ट्विस्ट आणणारा डायलॉगच!



हे खरंच माहिती नाही म्हणणं आहे की एक मास्टर स्ट्रोक? अजित पवारांना पुन्हा जवळ घ्यायचं आहे की, गोंधळात अजून गोंधळ घालायचा आहे?


सध्या एक गोष्ट नक्की, राष्ट्रवादीचं राजकारण म्हणजे बॉलिवूडचं सस्पेन्स थ्रिलर! प्रत्येक वळणावर नवा ट्विस्ट, नवे अंदाज… आणि शरद पवारांचा शांत चेहरा पाहूनही सर्वांनाच वाटतं की, काहीतरी मोठं शिजतंय!

Comments
Add Comment

'रोहयो' मजुरांना केंद्राकडून निधी मिळत नसेल तर राज्य सरकारने द्यावा; काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत मागणी

मुंबई: राज्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई: राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार

Rajya Sabha Election 2026: राज्यसभा निवडणुकीचा अर्ज भरायला फक्त सहा दिवस उरले, शरद पवार राज्यसभा लढवणार की नाही?

मुंबई: येत्या १६ मार्चला राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या ३७ जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील

Maharashtra Village: राज्य सरकारकडून सहा ग्रामपंचायतींचा सन्मान केला जाणार; कोकणातील 'हे' गाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: गावाचा विकास हाच देशाचा विकास असं म्हटलं जातं. सध्या आपल्या देश लोकल ते ग्लोबल अशा मार्गाने काम करीत आहे.

Thane: ठाण्यात खळबळ, वेब सिरिज अभिनेत्रीच्या देहविक्रीचा व्यवसाय; पोलिसांकडून रॅकेटचा भांडाफोड

ठाणे: सिने इंडस्ट्रीत काम मिळत नसल्याकारणाने एका हिंदी वेब सिरीजमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने पैसे

Vidarbha Railway: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकारची मंजुरी

मुंबई: गोंदिया ते जबलपूर रेल्वे प्रवासाचा चेहरामोहरा बदलणार असून या मार्गाच्या दुहेरीकरणाला अखेर केंद्र