नविद हसन मुश्रीफ गोकुळचे नवे अध्यक्ष

  68

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुलाची निवड झाली आहे. नविद हसन मुश्रीफ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे अर्थात 'गोकुळ'चे नवे अध्यक्ष झाले आहेत. आज म्हणजेच शुक्रवार ३० मे रोजी दुपारी तीन वाजता झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बैठकीत नव्या अध्यक्षांच्या निवडीची घोषणा झाली. ही घोषणा होताच नविद हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी आणि हितचिंतकांनी जल्लोष केला.

मागील काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदावरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. राजकीय वर्तुळातही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदावरुन उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेचा गंभीरपणे विचार करुन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात 'गोकुळ'ने नव्या अध्यक्षांच्या निवडीची घोषणा केली. नविद हसन मुश्रीफ यांच्यामुळे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या अर्थात 'गोकुळ'च्या अध्यक्षपदी महायुतीच्या नेत्याची निवड झाली आहे.
Comments
Add Comment

भटक्या कुत्र्याचा पाच वर्षांच्या मुलावर हल्ला

नवी दिल्ली : दिल्लीच्या शकरपूर भागात भटक्या कुत्र्याने पाच वर्षांच्या मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगा

वांद्रे येथे ५२ फुटी काशी विश्वनाथ मंदिराचा देखावा

मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे

मुंबईत अंधेरीमध्ये पाच मजली मासळी बाजार बांधणार ?

मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये जे. बी. नगर येथे पाच मजली मासळी बाजार बांधण्याचा १३८ कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजुरी

आरक्षणाची लढाई लढावी, पण... नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

मुंबई : जे रक्ताने मराठे असतात ते कधीही आईविषयी अपशब्द वापरणार नाही. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण आदर्श

बाप्पाच्या आगमनापूर्वी सोने स्वस्त पण चांदी महाग झाली 'ही' आहेत कारणे जाणून घ्या आजचे दर

मोहित सोमण:आज जागतिक अस्थिरतेच्या तोंडावर आज व गणपती बाप्पाच्या आगमनापूर्वी पुन्हा सोन्यात घसरण झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना