सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा

जळगाव :सोन्याची खरेदी करणाऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सोन्याच्या दरात आज २९ मे रोजी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात प्रति तोळा ४४० रुपयांनी घट झाली आहे.


सोन्याचे भाव घसरल्याने ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे. सोन्याचे दर दररोज निश्चित केले जातात. सोन्या-चांदीच्या किंमतीवर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, ज्यात डॉलरच्या किमतीतील चढ-उतार, कच्च्या तेलाच्या किमती आणि विनिमय दर यांचा समावेश आहे. दरम्यान आज सोने दरात घसरण झाली आहे यानंतर आज २४ कॅरेट सोन्याचे भाव प्रति तोळा ९७,०४० रुपये आहे.


८ ग्रॅम सोन्याची किंमत ७७,६३२ रुपये आहे. या दरात ३५२ रुपयांनी घट झाली आहे. तर आज २२ कॅरेट सोन्याच्या दरातदेखील घसरण झाली आहे. १ तोळा सोने ८८,९५० रुपयांवर विकले जात आहे. आज या दरात ४०० रुपयांनी घट झाली आहे. ८ ग्रॅम सोन्याचे दर ७१,१६० रुपये आहे.


चांदीच्या दरात जास्त बदल झालेले नाहीत. आज १० ग्रॅम चांदी ९९९ रुपयांवर विकले जात आहे. तर १०० ग्रॅम चांदीची किंमत ९९९०० रुपये आहेत.

Comments
Add Comment

Air Ticket Refund Rules: विमान प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; आतापासून तिकिट रद्द केल्यास परतावा..., जाणून घ्या नवीन नियम

मुंबई: देशातील विमान प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) विमान

12th Exam Paper Leak : बारावी पेपरफुटी प्रकरणाला अंत नाहीच! रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रानंतर गणिताचा पेपरसुद्धा फुटला ?

नागपूर : बारावी पेपरफुटी प्रकणात नवनवीन धक्कादायक खुलासे सुरुच आहेत. १८ फेब्रुवारी रोजी पेपर फुटीचा पोलीस

बल्लारपूर येथे टिंबर म्युझियम व झायलरियम उभारणार; सुधीर मुनगंटीवारांच्या मागणीला वनमंत्र्यांचे ठाम आश्वासन

मुंबई: राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी

Parth Pawar: पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची मोठी घोषणा

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय

महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण पाच बँकांना आर्थिक दंड; रिझर्व्ह बँकेचा निर्णय

मुंबई: आरबीआयनं महाराष्ट्रातील विटा मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, विटा या बँकेला दंड केला आहे. या बँकेला ३.१०

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा