या’ फळांच्या साली चेहऱ्याला ठेवतील टवटवीत!

सौंदर्य तुझं प्राची शिरकर


आपण आजारी पडल्यावर आपल्याला फळे खाण्याचा सल्ला दिला जातो. आपण आपल्या आवडीची फळे खातो देखील पण फळे खाल्ल्यानंतर आपण अनेकदा त्याची साल कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. मात्र तुम्हाला हे माहिती आहे का की फळं तुमच्या आरोग्यासाठी आणि त्वचेसाठी जितकी फायदेशीर आहेत तितकीच त्यांची साल देखील फायदेशीर आहे. ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवू शकता. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश, धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवर टॅनिंग, सनबर्न, डलनेस यासारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे, तुम्ही बाजारातून केमिकलयुक्त उत्पादने खरेदी करणे, तर थांबवालच पण सोबतच तुमच्या त्वचेवर या केमिकल्समुळे होणाऱ्या दुष्परिणामांपासूनही तुम्हाला आराम मिळेल. प्रत्येक महिलेला चमकदार आणि डागरहित त्वचा हवी असते आणि त्यासाठी बहुतेक महिला महागड्या सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात.


पण, जर आम्ही तुम्हाला सांगितले की अशा समस्या फक्त काही नैसर्गिक वस्तूंनी सोडवता येतात तर? बरं, हा लेख स्वयंपाकघरातील घटकांसह त्वचेची काळजी घेण्यासाठी टिप्सबद्दल नाही, तर काही सोप्या फळांच्या सालींच्या मदतीने चमकदार त्वचा मिळविण्याबद्दल आहे. ही साले तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जातात आणि चेहऱ्यावर त्वरित चमक आणू शकतात. चला तर मग जाणून घेऊया या लेखातून अशी कोणती फळे आहेत ज्यांच्या साली आपण स्किन केअर रूटीनमध्ये समाविष्ट करू शकतो.

Comments
Add Comment

Majhi Kanya Bhagyashree Yojana : ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजनेचे फायदे ऐकूनही तुम्ही चकीत व्हाल

Majhi Kanya Bhagyashree Yojana : राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून

Ramai Awas Yojana : घर बांधायला पैसे नाहीत ? मग काळजी कशाला ? 'रमाई आवास' घरकुल योजना आहे ना !

Ramai Awas Yojana : राज्य सरकारने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत ‘रमाई आवास (घरकुल) गृहनिर्माण योजना’ सुरू केली

Luck : चंगळता !

आमचे एक स्नेही आहेत. अगदी खेड्यात बालपण गेलेले असताना स्वकर्तृत्वाने शिक्षण घेतले, शिष्यवृत्त्यांवर शिकून

Lazy Pallu : उन्हाळ्यात वाढली ‘लेझी पल्लू’ची क्रेझ

एकेकाळी साडीचा पदर अगदी चापून-चोपून, नीट प्लेट्स घालून पिनअप करणं हीच एलिगंट फॅशन मानली जायची. पण बदलत्या

Kajuli biswas : संघर्ष आणि नि:स्वार्थ सेवेची कहाणी : काजुली विश्वास

पश्चिम बंगालच्या काजुली विश्वास यांनी गरिबी, उपासमार, बेघरपणा आणि आपल्याच लोकांची उपेक्षा सहन केली, पण या

Abhilasha Barak : मेजर अभिलाषा बराक यांना 'मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर' पुरस्कार

भारतीय लष्करातील धडाडीच्या महिला अधिकारी मेजर अभिलाषा बराक यांनी आपल्या कर्तृत्वाने जागतिक पातळीवर देशाचे नाव