आसाममध्ये पाकिस्तानी समर्थकांविरुद्ध मोठी कारवाई, आतापर्यंत ७३ एजंटना अटक

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ला आणि पाकिस्तानच्या दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त केल्यानंतर भारतात सातत्याने गुप्तहेर पकडले जात आहेत. केवळ आसाममध्ये आतापर्यंत ७३ पाकिस्तानी एजंट्सना पकडण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा यांनी ही माहिती दिली.


एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले की चिरांग आणि होजई जिल्ह्यातून एका-एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरप्रमाणेच राष्ट्र विरोधींना पकडणे आणि त्यांना दंड करण्याचे आमचे मिशन सुरू आहे. ७३ पाकिस्तानी एजंटना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.


याआधी विपक्षी एआययूडीएफचे आमदार अमीनुल इस्लामला पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि त्यातील कटात सहभागाबद्दल देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती.  याप्रकरणी जामीन मिळाल्यानंतर एनएसएकडून ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशी सुरू आहे.


आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी २ मेला दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान झिंदाबाद अशी घोषणा देणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईची धमकी दिली होती. तसेच देशद्रोहींविरुद्ध ही कारवाई सुरूच राहील असेही त्यांनी स्पष्ट केले होते.

Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने