ISRO चे EOS-09 मिशन राहिले अर्धवट, तांत्रिक बिघाडामुळे तिसरा टप्पा पार करू शकले नाही रॉकेट

श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे रविवारी PSLV-C61 रॉकेट लाँच मिशन यशस्वी होऊ शकले नाही. लाँच झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्यादरम्यान तांत्रिक बिघाड दिसला. यामुळे हे मिशन अर्धवट राहिले. याची माहिती खुद्द इस्त्रोचे प्रमुख व्ही. नारायणन यांनी दिली.

इस्त्रोच्या प्रमुखांनी सांगितले की सॅटेलाईट लाँचचा पहिला आणि दुसरा टप्पा सामान्य होता. मात्र तिसरा टप्पा पूर्ण करता आला नाही. तसेच त्रुंटीमुळे हे मिशन यशस्वी होऊ शकले नाही. तिसऱ्या टप्प्यादरम्यान तांत्रिकी बिघाड आल्याने हे मिशन यशस्वी झाले नाही.

 

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात