IND vs PAK Tension: प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देऊ, जयशंकर यांनी EUला दिली पाकिस्तान हल्ल्याची माहिती

  65

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने उद्ध्वस्त केले आहे. भारताने पाकिस्तानचे एक एफ १६ विमान आणि दोन JF१७ विमानांना पाडले. सोबतच जम्मू-काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेर मध्ये ड्रोन हल्ल्यांना हाणून पाडले.



जयशंकर यांचे विधान, कोणत्याही हल्ल्याला मिळणार चोख प्रत्युत्तर


आता भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांच्याशी बातचीत केली. एस जयशंकर यांनी लिहिले, आज ८ मेला संध्याकाळी मार्को रुबिया यांच्याशी बातचीत केली. दहशतवादाविरोधात लढाईमध्ये अमेरिकेच्या प्रतिबद्धतेसाठी आम्ही आभारी आहोत.






एस जयशंकर यांनी इटलीचे परराष्ट्र मंत्री एंटोनियो तजानी यांच्याशीही बातचीत केली. भारताचे परराष्ट्र मंत्र्‍यांनी लिहिले, इटलीचे पंतप्रधानांनी दहशतवादाविरोधात दृढतेशी सामना करण्यासाठी भारताच्या लक्षित आणि संतुलित प्रक्रियेवर चर्चा केली.


एस जयशंकर यांनी युरोपियन यूनियन यांची उपाध्यक्ष काजा कल्लास यांच्याशीही बातचीत केली.

Comments
Add Comment

रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत बदल होणार

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंग प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात बदल करत आहे, जे पारदर्शकता

इंदोर : सोनमच्या भावाने घेतली राजाच्या आईची भेट

बहिणीच्या कृत्याबद्दल मागितली माफी इंदोर : इंदोरच्या राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपी सोनम रघुवंशी हिचा भाऊ

Strawberry Moon: आज रात्री आकाशात पाहायला विसरू नका... गुलाबी रहस्यमयी चंद्र

१८.६ वर्षांनी एकदाच दिसतो गुलाबी चंद्र मुंबई: जून महिन्याच्या शेवटच्या पौर्णिमेच्या दिवशी रात्री ७ नंतर आकाशात

Corona Virus : सावधान, कोरोनाचा नवा व्हेरिएंट डोकं वर काढतोय!

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आणि डोकेदुखी भारतात काय आहे सद्यस्थिती ? भारतात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसने डोकं वर

भारतीयांच्या जन्मदरात लक्षणीय घट, ही आहेत प्रमुख कारणे

नवी दिल्ली : संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या अहवालानुसार १४६ कोटी लोकसंख्येच्या भारताच्या जन्मदरात मागील काही

Rajasthan Accident : साथ जन्माची गाठ अधुरी! भीषण अपघातात वधू-वरासह ५ जण जागीच ठार

जयपूर : राजस्थानच्या जयपूर येथे आज, बुधवारी ट्रक आणि जीपची धडक होऊन भीषण अपघात झाला. यामध्ये ५ जणांचा मृत्यू झाला