IND vs PAK Tension: प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देऊ, जयशंकर यांनी EUला दिली पाकिस्तान हल्ल्याची माहिती

  95

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने उद्ध्वस्त केले आहे. भारताने पाकिस्तानचे एक एफ १६ विमान आणि दोन JF१७ विमानांना पाडले. सोबतच जम्मू-काश्मीरच्या उधमपूर आणि राजस्थानच्या जैसलमेर मध्ये ड्रोन हल्ल्यांना हाणून पाडले.



जयशंकर यांचे विधान, कोणत्याही हल्ल्याला मिळणार चोख प्रत्युत्तर


आता भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री मार्को रुबिया यांच्याशी बातचीत केली. एस जयशंकर यांनी लिहिले, आज ८ मेला संध्याकाळी मार्को रुबिया यांच्याशी बातचीत केली. दहशतवादाविरोधात लढाईमध्ये अमेरिकेच्या प्रतिबद्धतेसाठी आम्ही आभारी आहोत.






एस जयशंकर यांनी इटलीचे परराष्ट्र मंत्री एंटोनियो तजानी यांच्याशीही बातचीत केली. भारताचे परराष्ट्र मंत्र्‍यांनी लिहिले, इटलीचे पंतप्रधानांनी दहशतवादाविरोधात दृढतेशी सामना करण्यासाठी भारताच्या लक्षित आणि संतुलित प्रक्रियेवर चर्चा केली.


एस जयशंकर यांनी युरोपियन यूनियन यांची उपाध्यक्ष काजा कल्लास यांच्याशीही बातचीत केली.

Comments
Add Comment

२६/११ हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ!

नवी दिल्ली: मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वुर राणाच्या न्यायालयीन कोठडीत १३ ऑगस्टपर्यंत वाढ

मोठी बातमी : राजस्थानच्या चुरुमध्ये वायूसेनेचं विमान कोसळलं; २ मृतदेह आढळल्याची माहिती

चुरु (राजस्थान) : राजस्थानच्या चुरुमधील रतनगढ भागातील भानुदा गावात आज भारतीय हवाई दलाचं एक विमान दुर्घटनाग्रस्त

राजस्थानमध्ये हवाई दलाचे जग्वार विमान कोसळले, वैमानिकाचा मृत्यू

चुरू : राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील भानुदा गावाजवळ बुधवारी भारतीय हवाई दलाचे जॅग्वार लढाऊ विमान कोसळले. या

गुजरातमध्ये पूल कोसळला; ३ मृत्यू, अनेकजण बेपत्ता

नदीत दोन ट्रक, एक बोलेरो आणि इतर काही वाहने पडली अहमदाबाद

टेक वर्ल्डमध्ये पुन्हा एकदा धक्कातंत्र! जॅक डोर्सीचं 'बिटचॅट' अ‍ॅप लॉन्च; इंटरनेट, नेटवर्कशिवाय मेसेजिंग शक्य

मुंबई : ट्विटर आणि ब्लॉकचे सह-संस्थापक जॅक डोर्सी यांनी एक क्रांतिकारी 'बिटचॅट' अ‍ॅप आणले आहे . या अ‍ॅपची खास गोष्ट

Bharat Bandh News : उद्या भारत बंदची मोठी घोषणा, शाळा, बँका... काय काय बंद राहणार?

२५ कोटी कामगार आंदोलनात उतरणार नवी दिल्ली : बँका, विमा, टपाल, कोळसा खाणी, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रातील अंदाजे