Spirituality: कधीही बाळगू नका या वाईट सवयी, होणार नाही प्रगती

मुंबई: आचार्य चाणक्य यांच्यानुसार व्यक्तीच्या काही सवयी त्याचे आयुष्य खराब करू शकतात. तसेच त्या व्यक्तीला आर्थिक तंगीही देऊ शकतात. जे लोक सतत कडवट बोलत असतात, वायफळ खर्च करत असतात तसेच सतत आळशीपणा करत असतात त्यांना अनेकदा समस्यांचा त्रास सहन करावा लागतो.


याशिवाय, मधुर वाणी आणि मेहनतीने व्यक्ती यश मिळवू शकते. आचार्य चाणक्य यांच्या मते आळखी व्यक्ती चांगली संधी वाया घालवतात. तर मेहनत करणाऱ्या मनुष्यावर लक्ष्मी मातेची कृपा कायम राहते.


जे लोक उगाचच वायफळ पैसे खर्च करतात त्यांना नेहमी आर्थिक समस्येचा ताण सहन करावा लागतो. समजुतीने खर्च केल्यास पैशांची बचत होते.


आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीने चुकीच्या व्यक्तींपासून दूर राहिले पाहिजे. अशा लोकांसोबत वेळ घालवू नये तसेच ज्या व्यक्ती इतरांच्या चुगली करतात तसेच प्रत्येक गोष्टीवर चूक शोधत असतात त्यांच्यापासून दूर राहिले पाहिजे.


जर तुम्ही सतत स्वत:ची तुलना दुसऱ्यांसोबत करत असाल तर तुम्ही आयुष्यात कधीच खुश राहू शकत नाही. अखेरीस आचार्य चाणक्य म्हणतात की कोणत्याही संकोचाशिवाय आपली गोष्ट दुसऱ्यासमोर ठेवायला हवी.

Comments
Add Comment

‘दशावतार’ची छप्पर फाड कमाई !

मुंबई : सुबोध खानोलकर दिग्दर्शित 'दशावतार' चित्रपटाने पहिल्या आठवड्यात उत्तम कामे केली. या चित्रपटाने सहाव्या

कपिल शोच्या ग्रँड फिनालेत अक्षय कुमारचा जलवा !

मुंबई : ‘द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो’च्या तिसऱ्या सीझनचा समारोप अतिशय धमाल आणि भावनिक क्षणांनी झाला . या भागाचे

या ५ तेलांचा उपयोग ठरेल केसांसाठी वरदान !

केसांची काळजी घेणे हे अनेकांसाठी खूप महत्वाचे असते. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी ट्राय करण्याची इच्छा असते, पण

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे 'जॉली एलएलबी ३' च्या निर्मात्याला दिलासा !

मुंबई : अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटाविरोधात दाखल

पीएम मोदी बायोपिकची घोषणा

साऊथ स्टार उन्नी मुकुंदन होणार 'पंतप्रधान' मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित आणखी एक बायोपिक

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र