नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिकेच्या शाळेसाठी शिक्षक सज्ज

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील गरजू विद्यार्थ्यांना महापालिकेच्या शाळेत चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी पटसंख्येच्या तुलनेत आकृतीबंध नियमानुसार आवश्यक शिक्षकांची पूर्ण पदे असल्याने आता नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिका शाळेचे शिक्षक सज्ज झाले आहेत. मीरा-भाईंदर शहरातील आदिवासी पाडे, ग्रामीण भाग यातील सर्वसामान्य पालक आपल्या पाल्यांना पालिकेच्या शाळेत पाठवतात.



शहरात महापालिकेच्या ३६ शाळा असून त्यात २२ मराठी माध्यमाच्या, ४ हिंदी माध्यमाच्या, गुजराती आणि उर्दू माध्यमाच्या प्रत्येकी ५ असा सामावेश असून ८,५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यासाठी १४३ शिक्षक कार्यरत आहेत. महापालिकेच्या आकृतीबंध नियमानुसार २२५ शिक्षकांची पदे मंजूर आहेत. महापालिकेने १४३ स्थायी शिक्षकांसोबत ६३ शिक्षण सेवक, ३५ ठोक मानधनावर शिक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे शिक्षकांची संख्या २४१ झाली आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण देण्यासाठी महापालिकेचे शिक्षक सज्ज झाले आहेत.

Comments
Add Comment

दहावी-बारावी परिक्षा वेळापत्रक जाहीर; फेब्रुवारीत होणार परिक्षा

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला आलेल्या प्रसिद्ध कीर्तनकाराचं निधन

पंढरपूर: कीर्तन परंपरेत संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे कोकणातील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दत्ताराम सीताराम नागप

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव वाढला; "काळा दिन" कार्यक्रमासाठी जाणाऱ्या शिवसैनिकांना कर्नाटक पोलिसांनी सीमेवर रोखले!

कोल्हापूर : "काळा दिन"आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात शनिवारी तणावाची परिस्थिती

Chhatrapati Sambhajinagar Murder : तलवारीने सपासप वार अन् ३० सेकंदांत…छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसाढवळ्या तरुणाचा खून

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी (३१

Maharashtra Rain : मोंथाचा मुक्काम लांबला! तुळशीचं लग्न गाजणार, नोव्हेंबर महिनाही पावसाचा; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना IMD चा थेट इशारा!

नोव्हेंबर महिना (November) उजाडला असला तरी, अद्याप पाऊस जाण्याचं नाव घेत नाहीये. मे महिन्यापासून सुरू झालेला हा पाऊस

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मुख्यमंत्र्यांच्या सल्लागारांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्चाधिकार समिती’ गठीत

मुंबई : शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून कायमस्वरुपी सोडवणूक करण्यासाठी, त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी