नवी दिल्ली : पाकिस्तानने जिहादची एक नवी पद्धत वापरण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानी महिला भारतात येतात आणि भारतीय व्यक्तीशी निकाह करतात. निकाह केला तरी त्या भारताची नागरिकता स्वीकारत नाहीत. पण इथे मुलांना जन्म देतात आणि अधूनमधून माहेरपणाला जाण्याच्या निमित्ताने पाकिस्तानचा दौरा करुन येतात.
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. या निमित्ताने पाकिस्तानी महिलांचा जिहाद उघड झाला.
भारतात किमान पाच लाख पाकिस्तानी महिला निकाह करुन राहत आहेत, असे भाजपाचे लोकसभेतील खासदार निशिकांत दुबे म्हणाले. पाकिस्तानमधून आलेल्या महिलांचा मुद्दाम भारतीयांशी निकाह करण्याचा उद्देश काय आहे, याचा तपास व्हायलाच हवा; अशीही मागणी निशिकांत दुबेंनी केली आहे.
खासदाराने थेट एक्स पोस्ट करुन आरोप केल्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलं गेलंय. आता या प्रकरणात केंद्र सरकार काय कारवाई करतंय याकडे अनेकांच लक्ष आहे.
पुणे : हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे…
फ्रांन्सशी झाला ६४ हजार कोटी रुपयांचा करार नवी दिल्ली: भारत सरकार नौदलासाठी 26 राफेल मरीन…
नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारत- पाकिस्तानात तणावपूर्ण वातावरण आहे. हे संबंध आणिखी ताणले जाऊ…
मागील पाच वर्षांत लागले एक हजार वणवे; ९० टक्के मानवनिर्मित; वनसंपदेला वाढता धोका अलिबाग :…
पहलगाम : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २५ हिंदू पर्यटक आणि एक स्थानिक…
मुंबई : लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात काल ( दि .२७) पार पडलेल्या…