नवी दिल्ली : भारत सरकारने काही वर्षांपूर्वी हवाई दलाकरिता ३६ राफेल विमानं खरेदी करण्याचा करार फ्रान्स सरकारसोबत केला. आता केंद्र सरकारने नौदलासाठी २६ ...
पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. पाकिस्तानच्या नागरिकांना देश सोडण्याचा आदेश दिला. या निमित्ताने पाकिस्तानी महिलांचा जिहाद उघड झाला.
भारतात किमान पाच लाख पाकिस्तानी महिला निकाह करुन राहत आहेत, असे भाजपाचे लोकसभेतील खासदार निशिकांत दुबे म्हणाले. पाकिस्तानमधून आलेल्या महिलांचा मुद्दाम भारतीयांशी निकाह करण्याचा उद्देश काय आहे, याचा तपास व्हायलाच हवा; अशीही मागणी निशिकांत दुबेंनी केली आहे.
खासदाराने थेट एक्स पोस्ट करुन आरोप केल्यामुळे अनेकांचं लक्ष वेधलं गेलंय. आता या प्रकरणात केंद्र सरकार काय कारवाई करतंय याकडे अनेकांच लक्ष आहे.