Health Tips: उन्हाळ्यात कशी घ्यावी त्वचेची काळजी ? जाणून घ्या

Share

मुंबई: उन्हाळा आला की तो आपल्यासोबत अनेक आव्हाने घेऊन येतो. घामामुळे आणि तीव्र सूर्यप्रकाशामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो. उन्हाळ्यात केवळ आरोग्याचीच नाही तर त्वचेचीही काळजी घेणे गरजेचे असते. धूळ आणि सूर्यप्रकाशामुळे चेहऱ्यावर कोरडेपणा आणि पुरळ येऊ शकतात. त्वचेची काळजी घेण्यामध्ये अनेक टप्पे असतात, जसे की त्वचा स्वच्छ करणे, टोनर लावणे आणि मॉइश्चराइझ करणे. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार उत्पादने खरेदी करणे महत्वाचे आहे

कोरडी त्वचा : उन्हाळ्यात कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी हलकी, मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटिंग उत्पादने निवडावीत. सनस्क्रीनसाठी, ५० पेक्षा जास्त एसपीएफ असलेले सनस्क्रीन निवडा. कोरडी त्वचा असलेल्या लोकांनी असे क्लींझर निवडावे जे त्वचेच्या ओलाव्याला हानी पोहोचवणार नाही.

 

संवेदनशील त्वचा : उन्हाळ्यात संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी हलके, सुगंध नसलेले आणि कमी संरक्षक असलेले उत्पादने निवडावीत. शक्य होईल तेवढे नैसर्गिक घटक असलेले उत्पादने निवडा. नैसर्गिक टोनर वापरा, ज्यासाठी तुम्ही गुलाब पाणी वापरू शकता.

सामान्य त्वचा : जर तुमची त्वचा सामान्य असेल तर तुम्ही तेलमुक्त आणि पाण्यावर आधारित उत्पादने निवडावीत. तुम्ही स्पेक्ट्रम सनस्किन हा ब्रँड निवडावा. जे UVA आणि UVB दोन्ही किरणांपासून संरक्षण करू शकते. हलके, पाणी-आधारित आणि तेल-मुक्त मॉइश्चरायझर्स वापरा. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचा चिकट होत नाही.

Recent Posts

घनदाट जंगलात ४८ तासांपासून सुरू आहे गोळीबार, सुरक्षा पथकाने अखेर घेरलंच

बीजापूर : छत्तीसगडमधील बीजापूर जिल्ह्यातील घनदाट जंगलात मागील ४८ तासांपासून गोळीबार सुरू आहे. बीजापूर जिल्हा…

9 minutes ago

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

सीमेवर हालचाली वाढल्या, गावं रिकामी केली; सैन्याच्या सुट्ट्याही रद्द... भारत हल्ला करणार या भीतीने पाकिस्तानची…

24 minutes ago

Summer Footwear : उन्हाळ्यात स्टायलिश फुटवेअर खरेदी करताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या (Summer) हंगामात घट्ट शूजऐवजी सँडल (Sandals) घालणे खरोखरच आरामदायक आहे. उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये शरीराला थंड…

49 minutes ago

थरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने, जोशी कुटुंबांचा हृदयद्रावक अनुभव

लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात…

52 minutes ago

Indus Water Treaty : सिंधू पाणी वाटप करार रद्द करण्यास भारताची पूर्वतयारी!

नवी दिल्ली : मंगळवार २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे…

1 hour ago

“कटातील सर्वांना कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल” पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा इशारा

दहशतवाद्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्ली: पहलगाममधील पर्यटकांवर…

2 hours ago