PBKS vs RCB, IPL 2025: घरच्या मैदानावर पंजाब पुन्हा एकदा बेंगळुरूला भिडणार

मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे सर्वच फलंदाज हाणामारीमध्ये बाद झाले. आजच्या सामन्यात पुन्हा दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत.


दोन्ही संघाची फलंदाजी व गोलंदाजी उत्तमच आहे.संघ तेच आहेत फक्त ठिकाण वेगळे आहे. आजच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू नक्कीच कम बॅक करेल अशी आशा आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ या हंगामात चांगल्या लयीत दिसत असून त्यांनी नेहमीच सहजा सहजी हार मानलेली नाही.


आक्रमक खेळ करून समोरच्या संघावर दबाव टाकण्याची त्यांची क्षमता आहे. परंतु पंजाबला हलक्यात घेण्याची चुकी बेंगळुरूने करू नये कारण या हंगामात हा संघ सात पैकी फक्त दोन सामने गमावून गुण तक्त्यात तिसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजी, फलंदाजी व क्षेत्ररक्षण अशा तिन्ही विभागात त्यांनी बाजी मारलेली आहे. पंजाबसाठी अजून एक चांगली बातमी म्हणजे युजवेंद्र चहलला सुर गवसलेला आहे.


चला तर जाणून घेऊयात पंजाबची गोलंदाजाची ब्रिगेड पुन्हा एकदा बेंगळुरूवर भारी पडणार का?

Comments
Add Comment

T20 वर्ल्डकप फायनलसाठी कशी असेल अहमदाबादची खेळपट्टी ? कसे असेल हवामान आणि कोण कोणत्या खेळाडूंना मिळेल खेळण्याची संधी ?

अहमदाबाद : क्रिकेटप्रेमींसाठी ८ मार्चचा रविवार म्हणजे पर्वणी आहे. कारण आज भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता

आजचा ‘महामुकाबला’ कोण जिंकणार?

सुशील परब यंदाच्या टी-२० विश्वचषकाच्या या बहुप्रतिक्षित अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन बलाढ्य संघ

आयसीसी स्पर्धांमधील ऑस्ट्रेलियाची मक्तेदारी भारत मोडीत काढणार

मुंबई (प्रतिनिधी) : टी-२० वर्ल्डकप २०२६ चा अंतिम सामना रविवारी अहमदाबादमध्ये खेळला जाणार आहे. या सामन्यात

All England Open : 'लक्ष्य सेन'ने रचला इतिहास! सलग दुसऱ्यांदा ऑल इंग्लंड ओपन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक

लक्ष्य सेन याने २०२६ च्या ऑल इंग्लंड ओपनची अंतिम फेरी गाठत इतिहास रचला आहे. त्याने तीन सामन्यांच्या पुरुष

फक्त विजेतेपदासाठीच नाही; अनेक ऐतिहासिक शाप मोडण्यासाठीही भारत सज्ज!

मुंबई (प्रतिनिधी) : रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या फायनलमध्ये भारत आणि

T20 World Cup 2026 Final Match : जाणून घ्या जिंकणाऱ्या संघाला किती कोटी मिळणार?

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवार ८ मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद