Health: सकाळी रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने दूर होतील हे आजार

मुंबई: कडिपत्त्याचा वापर प्रामुख्याने जेवण करताना फोडणीसाठी केला जातो. मात्र आयुर्वेदाच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहेत. याच्या सेवनाने शरीरास अनेक फायदे होतात. नियमितपणे रिकाम्या पोटी कडिपत्त्याचे सेवन केल्याने आरोग्यास अनेक फायदे होऊ शकतात. जाणून घेऊया याचे फायदे...



वजन होते कमी


कडिपत्त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर्समुळे शरीरातील फॅट कमी होण्यास मदत होते. तसेच मेटाबॉलिज्मचा वेग वाढतो. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होत नाही. तसेच रिकाम्या पोटी कडिपत्ता खाल्ल्याने पोटाची चरबी कमी होते.



कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येतो.


कडिपत्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. यामुळे शरीरातील हानिकारक कोलेस्ट्रॉल बाहेर निघते.



डोळ्यांचे आरोग्य राहते चांगले


कडिपत्त्यामध्ये व्हिटामिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले राहते. याच्या सेवनाने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.



त्वचेचे विकार होतात दूर


कडिपत्त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल तसेच अँटी फंगल गुण असतात ज्यामुळे आरोग्याच्या समस्या दूर होतात. पिंपल्स, फोड, पुटकळ्या, डाग बरे होतात.


Comments
Add Comment

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात