किचनमध्ये या गोष्टी वारंवार सांडत असतील तर वेळीच द्या लक्ष नाहीतर...

मुंबई: प्रत्येक घरात वास्तुशास्त्राचे महत्त्व असते. सोबतच वास्तुशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असतो. घर नेहमीच वास्तुशास्त्रानुसार दिशेच्या हिशेबाने बांधले जाते. तसेच घर बांधताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते.

वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या किचनमध्ये वारंवार या गोष्टी सांडत असतील आणि तीच चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करत असाल तर ते तुम्हाला भारी पडू शकते.

जर किचनमध्ये मीठ सतत सांडत असेल तर शनीदेव तुमच्यावर नाराज आहे. मीठ हे चंद्र आणि शुक्रचे प्रतिनिधित्व करते आणि यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

याशिवाय, मोहरीचे तेल पडणेही अशुभ मानले जाते. याचाच अर्थ खराब दिवसांची सुरूवात असल्याचे संकेत आहेत. सोबतच याचा राहू केतुशी संबंध असतो. यामुळे समजते की शनीदेव तुमच्यावर नाराज आहेत.

जर अशा गोष्टी वारंवार सांडत असतील तर काही गोष्टींचे दान करणे सुरू करा. यामुळे त्यापासून होणाऱ्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते.
Comments
Add Comment

सतीश शाह यांच्या निधनापूर्वी नक्की काय घडलं ? मॅनेजरने सांगितलं सत्य

मुंबई : हिंदी मालिका आणि सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते सतीश शाह यांचे काल शनिवारी २५ ऑक्टोबर रोजी मुंबईच्या

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

मुकेश अंबानी यांची फेसबुक सोबत ८५५ मिलियनची युती

मुंबई : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आज एक मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स ची

फरहान अख्तर आणि सुखविंदर सिंग लखनऊमध्ये १२० बहादूरच्या पहिल्या गाण्याच्या लाँचिंगसाठी पुन्हा एकत्र येणार!

मुंबई : एक्सेल एंटरटेनमेंट आणि ट्रिगर हॅपी स्टुडिओजचा आगामी युद्ध नाटक, १२० बहादूर, या वर्षातील सर्वात चर्चेत

सतीश शाहांनी निधनाच्या काही तासांपूर्वीच पाठवला होता मेसेज : सचिन पिळगावकरने दिली माहिती !

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शनवर आपल्या खास विनोदीशैलीने चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांचे मनोरंजन

सतीश शहांच्या निधनानंतर अभिनेता सुमित राघवनला अश्रू अनावर

मुंबई : चार दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे लोकप्रिय ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा