किचनमध्ये या गोष्टी वारंवार सांडत असतील तर वेळीच द्या लक्ष नाहीतर...

मुंबई: प्रत्येक घरात वास्तुशास्त्राचे महत्त्व असते. सोबतच वास्तुशास्त्राचा आपल्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होत असतो. घर नेहमीच वास्तुशास्त्रानुसार दिशेच्या हिशेबाने बांधले जाते. तसेच घर बांधताना काही नियमांचे पालन करणे गरजेचे असते.

वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या किचनमध्ये वारंवार या गोष्टी सांडत असतील आणि तीच चूक तुम्ही पुन्हा पुन्हा करत असाल तर ते तुम्हाला भारी पडू शकते.

जर किचनमध्ये मीठ सतत सांडत असेल तर शनीदेव तुमच्यावर नाराज आहे. मीठ हे चंद्र आणि शुक्रचे प्रतिनिधित्व करते आणि यामुळे अनेक प्रकारचे नुकसान होऊ शकते.

याशिवाय, मोहरीचे तेल पडणेही अशुभ मानले जाते. याचाच अर्थ खराब दिवसांची सुरूवात असल्याचे संकेत आहेत. सोबतच याचा राहू केतुशी संबंध असतो. यामुळे समजते की शनीदेव तुमच्यावर नाराज आहेत.

जर अशा गोष्टी वारंवार सांडत असतील तर काही गोष्टींचे दान करणे सुरू करा. यामुळे त्यापासून होणाऱ्या समस्यांपासून तुमची सुटका होऊ शकते.
Comments
Add Comment

मच्छिमारांसाठी पॅकेजची मागणी

श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग

‘बिबट्या कसा पकडायचा?’ ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचा पुण्यात मास्टरक्लास

पुणे : पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मानव-बिबटयामधील संघर्ष टिपेला पोहोचला आहे. मोकाट फिरण्याऱ्या बिबट्याचा शोध

'जिजामाता नगरवासियांच्या पुनर्वसनाचा विषय नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात मांडणार'

मुंबई :  मागील तीस वर्षांपासून काळाचौकी येथील जिजामाता नगरवासियांचे पुनर्वसन विकासकाच्या आडमुठेपणाच्या

म्युझिकल नाईटमध्ये ‘वध 2’ स्टार्सची झगमगती एन्ट्री

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी वाढवली म्युझिकल इव्हेंटची शोभा ‘वध 2’, ज्यात नीना गुप्ता आणि संजय मिश्रा यांची

अनिल अंबानी पुन्हा एकदा अडचणीत; EDकडून आणखी ११२० कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. येस बँक घोटाळा त्यांना भोवला आहे. रिलायन्स होम

‘ऑपरेशन सागर बंधू’ जोरात; श्रीलंकेत भारताचे मदतकार्य वेगाने सुरू

नवी दिल्ली : श्रीलंकेत चक्रीवादळ ‘दितवाह’मुळे मोठ्या प्रमाणात विनाश झाला . मुसळधार पावसाने आणि भूस्खलनामुळे