‘अग्निवीर’साठी २५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

  70

नवी दिल्ली : देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना इंडियन आर्मी अग्निवीर भरती २०२५ साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे. जे उमेदवार यापूर्वी काही कारणास्तव अर्ज करू शकले नव्हते त्यांना आता आणखी एक संधी मिळाली आहे. नवीन तारखेनुसार, इच्छुक उमेदवार आता २५ एप्रिल २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. joinindianarmy.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज ऑनलाइन भरता येईल. यापूर्वी या भरतीसाठी १० एप्रिल २०२५ ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली होती.
Comments
Add Comment

Axiom 4: शुभांशू शुक्ला यांचे आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये जोरदार स्वागत, ISSमध्ये प्रवेश करणारे पहिले भारतीय

नवी दिल्ली: भारताचे अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्लासह चारही अंतराळवर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनमध्ये

आपल्या भाषा भारताला एकजूट करण्यासाठी सशक्त पर्याय बनतील - अमित शाह

हिंदी सर्व भारतीय भाषांची सखी! नवी दिल्ली : हिंदी भाषा कुठल्याही भारतीय भाषेची शत्रू नाही. हिंदी सर्व भारतीय

British Navy Fighter Jet : केरळमध्ये अडकलं ब्रिटिश लढाऊ विमान, काय आहे रहस्य?

११० दशलक्षचं विमान, अद्याप जमिनीवर सध्या इराण - इस्रायल, रशिया - युक्रेनमध्ये युद्धजन्य स्थिती आहे. नुकतंच भारत -

Bangluru News : बंगळूरूत रील बनवता बनवता तोल गेला अन्... थेट १३व्या मजल्यावरून खाली

२० वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू बंगळूरू : बंगळुरूमध्ये रील बनवताना एका २० वर्षीय तरुणीचा बांधकाम सुरू असलेल्या

Amitabh Bachchhan : सावधान! 'सायबर ठगी से बचें'...आता फोन केल्यावर बिग बींचा आवाज ऐकू येणार नाही

सरकारकडून सायबर फसवणुकीची कॉलर ट्यून झाली बंद... नवी दिल्ली : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांचा दमदार आवाज

नववी नापास रिंकू सिंह झाला शिक्षण अधिकारी

लखनऊ : कोलकाता नाईट रायडर्स संघाने २०२५ च्या लिलावात तीन कोटी रुपये मोजून ज्या रिंकू सिंहला आपल्यासोबतच