नवी दिल्ली : अमेरिकेने चिनी मालावर १२५ टक्के आणि चीनने अमेरिकेच्या मालावर ८४ टक्के टॅरिफ लागू केला आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात टॅरिफ युद्ध सुरू झाले आहे.
चीनसाठी अमेरिकेत माल विकणे कठीण झाले आहे. या परिस्थितीत मोठी बाजारपेठ म्हणून चीन फक्त भारतातचाच विचार करू शकतो. भारताची लोकसंख्या १४६ कोटींपेक्षा जास्त आहे. यात मध्यमवर्गीयांचे आणि तरुण पिढीचे प्रमाण मोठे आहे. यामुळे चीनसाठी भारत हीच आता मोठी आणि सक्षम बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ बळकावण्यासाठी चीन सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांना पुढील काही महिने भारतात स्वस्तात विकण्याची शक्यता आहे. यामुळे भारतात स्मार्टफोन, स्मार्ट फ्रीज, स्मार्ट टीव्ही यांच्यासह अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तू पुढील काही महिने भारतात स्वस्तात मिळण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अनेक परदेशी दौरे करतात. या दरम्यान ते…
आफ्रिकेच्या सर्वात मोठा तंत्रज्ञान आणि स्टार्टअप शो नवी दिल्ली : गिटेक्स या आफ्रिकेच्या सर्वात मोठ्या…
दिल्लीतल्या गाजलेल्या खटल्यावर आधारित नवीन वेब सिरीज नवी दिल्ली : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री…
नाशिक : नाशिक - पुणे मार्गावरील काठे गल्ली सिग्नलजवळ असलेल्या अनधिकृत दर्ग्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई…
मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल…
मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केली कठोर कारवाई हैदराबाद : तब्बल १४ वर्षे जुन्या मनी लाँड्रिंग…