Horoscope: हनुमान जयंतीपासून या राशींची सुरू होणार चांगली वेळ

मुंबई: भगवान हनुमानाचा जन्मदिवस हा हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. या वर्षी हनुमान जयंती १२ एप्रिलला शनिवारी साजरी केली जात आहे. पुराणानुसार हनुमानला श्रीरामांचे परमभक्त म्हणून ओळखले जाते.


या दिवशी भक्तीभावाने हनुमानाची पूजा, उपासना केली तर जीवनातील संकटे दूर होतात. यावेळेस हनुमान जयंती खूप खास मानली जात आहे. कारण या दिवशी चंद्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे तर मंगळ नक्षत्र परिवर्तन करत आहे.


याशिवाय या दिवशी चैत्र पोर्णिमा, चित्रा नक्षत्र आणि वज्र योग यांचा दुर्लभ संयोग होत आहे. यामुळे काही राशींसाठी चांगले परिणाम देणारा ठरणार आहे.



वृषभ


हनुमान जयंती वृषभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आङे. अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. तसेच समाजात प्रतिष्ठाही वाढेल.



कर्क


हनुमान जयंतीला बनत असलेल्या विशेष योगामुळे कर्क राशीच्या लोकांना शुभ लाभ होणार आहेत. मान-सन्मान तसेच पद प्राप्ती होईल. हनुमानाच्या कृपेने आरोग्य चांगले राहील आणि नशिबाची पूर्ण साथ मिळेल.



कन्या


हनुमान जयंती कन्या राशीच्या लोकांसाठी सौभाग्यापेक्षा कमी असणार नाही. आर्थिक लाभाचे योग प्रबळ आहेत. व्यवसायात चांगला लाभ होईल. वैवाहिक जीवनात सुख-शांती राहील. तसेच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील.

Comments
Add Comment

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ

आधी रेकी, मग बुरखा घालून दरोडा; उच्चभ्रू परिसरात भरदिवसा चोरी

नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात दिवसाढवळ्या घडलेल्या सशस्त्र दरोड्याच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चहा बनवण्याची योग्य पद्धत,पित्त व ॲसिडिटीच्या त्रासापासून मिळेल कायमची सुटका

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवाट होतो ती म्हणजे चहाने ... भारतातच नाही तर संपूर्ण जगात असंख्य असे चहा प्रेमी आहेत .