KKR vs LSG, IPL 2025: अवघ्या ४ धावांनी केकेआरने गमावला सामना, लखनऊचा विजय

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात टक्कर झाली. शेवटपर्यंत रोमहर्षक पाहायला मिळाला. या सामन्यात लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बाद २३८ धावा केल्या होत्या. मात्र केकेआरला विजयासाठी ४ धावा कमी पडल्या.


शेवटच्या षटकांत कोलकात्याला विजयासाठी २४ धावा हव्या होत्या. विकेटवर रिंकु सिंह आणि हर्षित राणा होते. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. रिंकु आणि हर्षितने रवी बिश्नोईने टाकलेल्या षटकांत १९ धावा करता आल्या.


कोलकाताची सुरवात ताबडतोब झाली. मात्र त्यांना पहिला झटका क्विंटन डी कॉकच्या रुपात बसला. तो १५ धावा करून बाद झाला. तेव्हा कोलकाताची धावसंख्या ३७ होती. यानंतर सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे यांनी वेगवान धावांची गती सुरू ठेवली. कोलकाताने ६ षटकांत ९० धावा केल्या. यावेळेस नरेम १३ बॉलमध्ये ३० धावांची खेळी केली. तर अजिंक्य रहाणेने ६१ धावा केल्या. रहाणे बाद होताच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे केकेआरचा संघ कोसळत गेला. वेंकटेश अय्यरने ४५ धावा केल्या.

Comments
Add Comment

INDvsSL : गॉल कसोटी, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला; जाणून घ्या भारताने किती केल्या धावा ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे सुरू आहे. या सामन्यातील

WTC : बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला हरवलं; WTC गुणतालिकेत मोठा बदल

डार्विन : बांगलादेशने रविवारी डार्विनच्या मरारा स्टेडियममध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान

Ind vs SL Test Match : पावसाचा खेळ सुरूच; गॉल कसोटीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला