KKR vs LSG, IPL 2025: अवघ्या ४ धावांनी केकेआरने गमावला सामना, लखनऊचा विजय

  74

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात टक्कर झाली. शेवटपर्यंत रोमहर्षक पाहायला मिळाला. या सामन्यात लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बाद २३८ धावा केल्या होत्या. मात्र केकेआरला विजयासाठी ४ धावा कमी पडल्या.


शेवटच्या षटकांत कोलकात्याला विजयासाठी २४ धावा हव्या होत्या. विकेटवर रिंकु सिंह आणि हर्षित राणा होते. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. रिंकु आणि हर्षितने रवी बिश्नोईने टाकलेल्या षटकांत १९ धावा करता आल्या.


कोलकाताची सुरवात ताबडतोब झाली. मात्र त्यांना पहिला झटका क्विंटन डी कॉकच्या रुपात बसला. तो १५ धावा करून बाद झाला. तेव्हा कोलकाताची धावसंख्या ३७ होती. यानंतर सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे यांनी वेगवान धावांची गती सुरू ठेवली. कोलकाताने ६ षटकांत ९० धावा केल्या. यावेळेस नरेम १३ बॉलमध्ये ३० धावांची खेळी केली. तर अजिंक्य रहाणेने ६१ धावा केल्या. रहाणे बाद होताच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे केकेआरचा संघ कोसळत गेला. वेंकटेश अय्यरने ४५ धावा केल्या.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र