KKR vs LSG, IPL 2025: अवघ्या ४ धावांनी केकेआरने गमावला सामना, लखनऊचा विजय

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये आज कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात टक्कर झाली. शेवटपर्यंत रोमहर्षक पाहायला मिळाला. या सामन्यात लखनऊने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बाद २३८ धावा केल्या होत्या. मात्र केकेआरला विजयासाठी ४ धावा कमी पडल्या.


शेवटच्या षटकांत कोलकात्याला विजयासाठी २४ धावा हव्या होत्या. विकेटवर रिंकु सिंह आणि हर्षित राणा होते. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही. रिंकु आणि हर्षितने रवी बिश्नोईने टाकलेल्या षटकांत १९ धावा करता आल्या.


कोलकाताची सुरवात ताबडतोब झाली. मात्र त्यांना पहिला झटका क्विंटन डी कॉकच्या रुपात बसला. तो १५ धावा करून बाद झाला. तेव्हा कोलकाताची धावसंख्या ३७ होती. यानंतर सुनील नरेन आणि अजिंक्य रहाणे यांनी वेगवान धावांची गती सुरू ठेवली. कोलकाताने ६ षटकांत ९० धावा केल्या. यावेळेस नरेम १३ बॉलमध्ये ३० धावांची खेळी केली. तर अजिंक्य रहाणेने ६१ धावा केल्या. रहाणे बाद होताच पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे केकेआरचा संघ कोसळत गेला. वेंकटेश अय्यरने ४५ धावा केल्या.

Comments
Add Comment

आश्चर्यकारक! एकदिवसीय सामन्याची तिकीटं आठ मिनिटांत फूल, विराट अन् रोहितची क्रेझ

मुंबई: भारतातील क्रिकेट विश्व सध्या चर्चेत आहे. केवळ पुरुष नाही तर भारतीय महिला संघाचेसुद्धा सर्वत्र कौतुक सुरू

नववर्षाच्या सुरुवातीला भारतीय महिला संघाने घेतले बाबा महाकाल दर्शन

२०२५ च्या अखेरीस धमाका करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या स्टार खेळाडूंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला बाबा

India Cricket 2026 Schedule : ठरलं! २०२६ मध्ये टीम इंडियाला श्वास घ्यायलाही वेळ नाही! वर्ल्ड कपसह रोमांचक मालिकांचा गच्च कार्यक्रम, पाहा टीम इंडियाचे संपूर्ण शेड्युल!

मुंबई : क्रिकेट विश्वासाठी २०२५ हे वर्ष ऐतिहासिक ठरले. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले, तर विराट

आयसीसी क्रमवारीत भारतीय महिलांचा डंका

शफाली, रेणुकाची झेप; दीप्तीचा 'नंबर १' कायम नवी दिल्ली: आयसीसीच्या ताज्या महिला टी-२० क्रमवारीत भारतीय खेळाडूंनी

विराटसाठी २८ हजार धावांचा टप्पा हाकेच्या अंतरावर

सचिन-संगकाराच्या क्लबमध्ये एन्ट्रीसाठी २५ धावांची गरज मुंबई : भारतीय क्रिकेटचा 'किंग' विराट कोहली पुन्हा एकदा

भारताचे मिशन ‘क्लीन स्वीप’ यशस्वी

हरमनप्रीतच्या ६८ धावा; मालिका ५-० ने खिशात तिरुवनंतपुरम : भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२०