ट्रेडबायनरी कंपनीत दापोलीतील तरुणांमधून आयटी तज्ज्ञ घडविणार

  68

मुंबई : ट्रेडबायनरी या आघाडीच्‍या तंत्रज्ञान आणि कन्‍सल्टिंग कंपनीने महाराष्‍ट्रातील दापोलीमध्‍ये आयटी तज्ज्ञ तयार करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट सोशल रिस्‍पॉन्सिबिलिटी (सीएसआर) अंतर्गत हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातल्या तरुणांना आयटी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच दापोली तालुक्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. दापोली मॉडेल यशस्वी झाले तर ट्रेडबायनरी कंपनी भारतातील ग्रामीण भागाला जागतिक आयटी क्षेत्रामध्‍ये पॉवरहाऊस बनवण्‍यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करणार आहे.



ट्रेडबायनरी कंपनी शहर आणि ग्रामीण भागातील गुणवंतांमधील फरक कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा उपक्रम आयटी विकेंद्रीकरणासाठी स्‍केलेबल मॉडेल आहे, जो भारतातील डिजिटल कर्मचारीवर्ग क्रांतीसाठी उदाहरण निर्माण करेल असा विश्वास ट्रेडबायनरीचे संस्‍थापक व संचालक असलेल्या युवराज शिधये आणि दर्शिल शाह या दोघांनी व्यक्त केला.
Comments
Add Comment

परवानगीविना ३४ मजली इमारत उभी राहिलीच कशी? उच्च न्यायालयाने महापालिकेला खडसावले!

मुंबई : मुंबईत ताडदेव भागात अनिवार्य अग्निसुरक्षा परवाना आणि इतर आवश्यक परवानग्यांविना ३४ मजली इमारत कशी उभी

Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चीनमुळे रखडली; चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्या!

मुंबई : चीनमधील बंदरात टीबीएम मशिन अडकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद

भाईंदर येथे खून करुन बिहारला फरार झालेला आरोपी १३ वर्षांनी दिल्लीत सापडला

भाईंदर : भाईंदर पूर्वेतील नवघर पोलीस ठाणे हद्दीत १३ वर्षांपूर्वी घडलेल्या एका धक्कादायक खुनाचा गुंता आता सुटला

उबाठा-मनसे एकत्र येण्याआधीच काँग्रेसचा महाआघाडीला झटका!

महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याची तयारी मुंबई : हिंदी सक्तीच्या विषयावरून मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठा

मुंबईत मरीन ड्राईव्हपेक्षा मोठा समुद्री पदपथ तयार! कधी सुरु होणार?

या मार्गाला धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता असे नाव मुंबई : मुंबईकरांसाठी

विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने काम करणार - मुख्य सचिव राजेश कुमार

मुंबई : महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात प्रगत राज्य आहे. राज्याचा मुख्य सचिव म्हणून २०४७ च्या विकसित महाराष्ट्र