Pune Bus Case : वातानुकूलित बसच्या काचा बंद असल्याने पीडितेचा आवाज बाहेर आलाच नाही

स्वारगेट प्रकरणातील अत्याचाराच्या प्रकरणातील सत्य आले समोर


पुणे : स्वारगेट शिवशाही बलात्कार प्रकरणातील शिवशाही बसची शास्त्रोक्त पडताळणी करण्यात आली आहे. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत. या पडताळणीतून त्या तरुणीचा आवाज ऐकू का आला नाही या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे.



स्वारगेट बस स्थानकावर बसमध्ये मुलीवर बलात्कार केल्यानंतर तो त्याच्या गावात शांतपणे लपून बसला होता. ७० तासांच्या प्रयत्नानंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यानंतर त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दत्तात्रेय गाडेवर बसमध्ये तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आता शिवशाही बसची शास्त्रोक्त पडताळणी केली आहे. स्वारगेट एसटी बसस्थानकात घडलेल्या अत्याचार प्रकरणात बसमधून आवाज बाहेर येतो की नाही याची पोलिसांनी शास्त्रोक्त पडताळणी केली आहे.

Comments
Add Comment

Narsapur Case : नरसापूर प्रकरणात पोलिसांकडून गफलत; कोर्टाने कान उपटताच पोलीस आले लाईनवर

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी

Honeybee Attack: वेरूळ लेणीमध्ये मधमाशांचा हल्ला; १०० पर्यटक जखमी, एकाची प्रकृती गंभीर

छत्रपती सांभाजीनगर : वेरूळ लेणी परिसरात आज एक धक्कादायक घटना घडली. सुट्ट्या असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक

Pune : चिमुरडीच्या आरोपीची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार; नवले पुलावरील आंदोलन थांबले, वाहतूक पुन्हा सुरू

पुणे : नसरापूर प्रकरणातील चिमुरडीच्या आरोपी विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होईल. आरोपीला फाशीला शिक्षा

नसरापूरच्या ग्रामस्थांचे पुणे- सातारा महामार्गावर ठिय्या आंदोलन; बालिकेवर अत्याचार-खून प्रकरणाचे संतप्त पडसाद

पुणे : भोर तालुक्यातील नसरापूर परिसरात चार वर्षीय बालिकेवर अत्याचार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना

Pune Nasarapur Crime : आधी पुतणीवर अतिप्रसंग, मग महिलेवर अत्याचार अन् आता 4 वर्षाच्या चिमुकलीचा बळी; भोरमधील नराधमाचा काळा इतिहास उघड!

पुणे : पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे मानवतेला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली

Bacchu Kadu : टीका करणाऱ्यांची आम्ही पर्वा करत नाही; अंगावर ३०० गुन्हे पण... नागपुरात बच्चू कडूंचा घणाघात

नागपूर : "इतर पक्षांनी आणि मोठ्या नेत्यांनी सोयीनुसार पक्ष बदलले, आघाड्या केल्या तेव्हा कुणी काही बोलले नाही, पण