धनश्रीसोबतच्या घटस्फोटाच्या दिवशी हे टीशर्ट घालून पोहोचला चहल, होतेय जोरदार चर्चा

मुंबई: भारतीय संघाचा स्टार स्पिनर युझवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा यांचा घटस्फोट झाला आहे. दोघांच्या घटस्फोटाच्या निर्णय २० मार्चला मुंबईच्या वांद्रे येथील हायकोर्टात देण्यात आला. वकिलांनी सांगितले की घटस्फोट झाला आहे, दोघांचे लग्न तुटले आहे.


दीर्घकाळ एकमेकांना डेट केल्यानंतर युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचे लग्न २२ डिसेंबर २०२०मध्ये झाले होते. वांद्रे हायकोर्टादरम्यान चहल जो टीशर्ट घालून आला होता त्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.


चहलच्या टीशर्टवर 'Be your own sugar daddy' असे लिहिले होते. याचे फोटोज आणि व्हिडिओ अनेकांनी शेअर केले. 'Be your own sugar daddy'हे असे वाक्य आहे ज्याचा वापर अनेकदा अशा व्यक्तीसाठी केला जातो जी आर्थिक मदतीसाठी अथवा गिफ्टसाठी एखाद्यावर अवलंबून राहण्याऐवजी आर्थिकपणे स्वतंत्र असेल.


 


सोशल मीडयावर अनेक युजर्सना असे वाटते की चहलने हे टीशर्ट धनश्रीला चिडवण्यासाठी घातले होते. चहल आणि धनश्रीने २०२०मध्ये लग्न केले होते आणि जून २०२२पासून ते वेगळे राहत होते. या जोडीने ५ फेब्रुवारीला आपापसातील संमतीने घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती.

Comments
Add Comment

IND vs PAk : वर्चस्व राखण्यासाठी 'हरमनसेना' सज्ज; पाकिस्तानचा 'झिरो' रेकॉर्ड मोडणार?

कोलंबो : आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये रविवार, ५ ऑक्टोबर रोजी क्रिकेट चाहत्यांना

एटीपी मास्टर्स १०००: नोवाक जोकोविचचा टेनिसमध्ये दबदबा कायम

शांघाय (वृत्तसंस्था): वयाच्या ३८ व्या वर्षीही जागतिक टेनिसमध्ये नोवाक जोकोविचचा दबदबा कायम आहे. आपल्या

बांगलादेशने अफगाणिस्तानला हरवून टी-२० मालिका जिंकली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशने दुसऱ्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानचा दोन विकेट्सने पराभव करून तीन

महिला विश्वचषक : पावसामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका सामना रद्द

कोलंबो (वृत्तसंस्था): शनिवारी कोलंबो येथे श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला विश्वचषक सामना रद्द करावा

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी गिलकडे नेतृत्व; रोहित शर्माचा खेळाडू म्हणून संघात सहभाग

वनडे आणि टेस्टसाठी शुभमन गिल तर टी २० साठी सूर्यकुमार यादव करणार भारताचे नेतृत्व मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक

IND vs WI: तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, भारताचा एक डाव आणि १४० धावांनी विजय

अहमदाबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटीचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला.