PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च सन्मान

नवी दिल्ली  : मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशातील सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली. पंतप्रधान मोदी हे हा सन्मान मिळवणारे पहिले भारतीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एखाद्या देशाने दिलेला हा २१ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. ‘मॉरिशसच्या लोकांनी आणि सरकारने मला त्यांचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. मी हा निर्णय नम्रपणे मोठ्या आदराने स्वीकारतो. हा केवळ माझ्यासाठी सन्मान नाही, तर भारत आणि मॉरिशसमधील ऐतिहासिक बंधनाचा सन्मान आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.(PM Narendra Modi)



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसमधील भारतीय समुदायाचे हात जोडून स्वागत केले. त्यांनी आठवण करून दिली की, ‘मी १० वर्षांपूर्वी याच दिवशी मॉरिशसला भेट दिली होती. होळीनंतर एक आठवडा झाला होता. यावेळी मी होळीचे रंग भारतात माझ्यासोबत घेऊन जाईन, असे मोदी म्हणाले. ‘आपण एका कुटुंबासारखे आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय समुदायाला संबोधित करताना म्हटले. या भावनेने. पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम आणि इतर येथे उपस्थित आहेत. मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो, असे ते यावेळी पुढे म्हणाले.(PM Narendra Modi)


यापूर्वी, पंतप्रधान मोदींना २० देशांनी सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले होते. हे पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेतृत्व क्षमता आणि भारताची वाढती आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा दर्शवते. हे सन्मान पंतप्रधान मोदींच्या जागतिक नेतृत्व क्षमता आणि विविध देशांसोबत भारताचे वाढत असलेले संबंध सिद्ध करतात.

Comments
Add Comment

NSG in Ayodhya : अयोध्येत NSG चे सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार

अयोध्या : उत्तर प्रदेशमध्ये अयोध्येत NSG चे (National Security Guard) सातवे प्रादेशिक केंद्र सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

105 indians missing nepal flood : नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार : १०५ भारतीय पर्यटक बेपत्ता; मानसरोवर यात्रेकरूंचाही समावेश, बचावकार्य तीव्र

काठमांडू : नेपाळमध्ये (Nepal Flood) आलेल्या भीषण महापुरामुळे प्रचंड प्रमाणात वित्त आणि जीवितहानी झाली आहे. या नैसर्गिक

India 1500 km missile Private Company : संरक्षण क्षेत्रात मोठा निर्णय : मोदी सरकारकडून १५०० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्र निर्मितीसाठी खासगी कंपन्यांना हिरवा कंदील!

नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण

Women's Equality Day : जाणून घ्या २६ ऑगस्ट 'महिला समानता दिन' म्हणून का साजरा केला जातो?

मुंबई : २६ ऑगस्ट हा दिवस महिला समानता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. पण हा दिवस फक्त महिलांना मिळालेली समानता

‘Misuse of powers’: राजस्थान उच्च न्यायालयात वादळ! प्रभारी मुख्य न्यायमूर्तींवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप; SC चे न्यायमूर्ती संदीप मेहता यांचे सरन्यायाधीशांना पत्र

नवी दिल्ली : राजस्थान उच्च न्यायालयातील अंतर्गत वाद आणि गैरव्यवहाराचे प्रकरण आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या

Chhattisgarh Social Boycott : एकाच गावातील ३१ जणांचा सामाजिक बहिष्कार; ७ लहान मुलांचाही समावेश, अतिक्रमणाच्या आरोपाची शिक्षा?

धमतरी : छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यातील तर्रागोंदी गावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबातील तब्बल ३१