एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता

सोलापूर : सध्या वातावरणात होत असलेल्या चढउतारामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसा दुखी, हात-पाय दुखणे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या पहाटेच्या वेळी काही प्रमाणात गारठा तर सकाळी दहाच्या पुढे उन्हाचा जबरदस्त चटका वाढत आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच तापमानाने ३६ अंशांचा पल्ला गाठला आहे. अशा विरोधी वातावरणाचा सर्वाधिक फटका लहान बालकांना होत असून त्यांना उलट्या, जुलाब यांचाही त्रास होत आहे.



हवामान बदलाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाळ्याची चाहूल लागते व मार्च महिन्यात उन्हाळ्याला सुरवात होते परंतु, यावर्षी थंडीचे प्रमाण कमी असल्याने फेब्रुवारीच्या सुरवातीला उष्णतेचा पारा वाढला. एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच वाढती लग्नसराई व विविध कार्यक्रम वाढले असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना पिण्याच्या पाण्यात बदल होत असल्याने आजारात वाढ होत आहे.

Comments
Add Comment

Ashadhi Wari 2026 : आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; पुण्यात २ दिवस रंगणार भक्तीचा महोत्सव

पुणे : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52

Kolhapur News : कोल्हापूरात कोल्ह्याची दहशत! साडेतीन वर्षांच्या चिमुकल्यासह ११ जण जखमी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांच्या (Attack) घटना सातत्याने समोर येत असताना आता