एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता

सोलापूर : सध्या वातावरणात होत असलेल्या चढउतारामुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी, घसा दुखी, हात-पाय दुखणे अशा रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. सध्या पहाटेच्या वेळी काही प्रमाणात गारठा तर सकाळी दहाच्या पुढे उन्हाचा जबरदस्त चटका वाढत आहे. मार्च महिन्याच्या सुरवातीलाच तापमानाने ३६ अंशांचा पल्ला गाठला आहे. अशा विरोधी वातावरणाचा सर्वाधिक फटका लहान बालकांना होत असून त्यांना उलट्या, जुलाब यांचाही त्रास होत आहे.



हवामान बदलाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला बसत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस उन्हाळ्याची चाहूल लागते व मार्च महिन्यात उन्हाळ्याला सुरवात होते परंतु, यावर्षी थंडीचे प्रमाण कमी असल्याने फेब्रुवारीच्या सुरवातीला उष्णतेचा पारा वाढला. एप्रिल, मे महिन्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यातच वाढती लग्नसराई व विविध कार्यक्रम वाढले असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर विविध कार्यक्रमांना हजेरी लावताना पिण्याच्या पाण्यात बदल होत असल्याने आजारात वाढ होत आहे.

Comments
Add Comment

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या

पुण्यातील जि.प. शाळेला ब्रिटनचा सर्वोत्कृष्ट शाळेचा पुरस्कार

ब्रिटनस्थित ‘टी४ एज्युकेशन’ संस्थेने जालिंदरनगर (ता.खेड, जि. पुणे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ‘२०२५

What is E-Bond : आजपासून 'कागदी बाँड' हद्दपार! महसूलमंत्र्यांच्या निर्णयामुळे ई-बॉण्डची एन्ट्री; वाचा काय आहे ई-बॉण्ड?

मुंबई : महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला