Rohit Sharma : ‘रोहित खेळू शकतो २०२७ चा वर्ल्ड कप’ : सौरव गांगुली

  61

दुबई : टी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यावर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानुसार रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर सुद्धा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. मात्र रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा फायनल सामना खेळवला जात होता. क्रिकेट विश्वात अशी चर्चा आहे की हा सामना भारताचा कर्णधार रोहित शर्माचा शेवटचा वनडे सामना ठरू शकतो. ज्याप्रकारे टी-२० वर्ल्ड कप २०२४ जिंकल्यावर रोहित शर्माने टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती, त्यानुसार रोहित चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलनंतर सुद्धा निवृत्तीची घोषणा करू शकतो अशा चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत.



मात्र रोहितच्या निवृत्तीच्या चर्चांवर माजी कर्णधार सौरव गांगुली याने मोठे वक्तव्य केले आहे. गांगुलीचे म्हणणे की, पुढील आयसीसी टूर्नामेंट येईपर्यंत रोहित निवृत्ती घेणार आणि आणि भारताकडून खेळेल. म्हणजेच गांगुलीचे म्हणणे आहे की रोहित शर्मा २०२७ वर्ल्ड कपमध्ये सुद्धा खेळू शकतो. गांगुली म्हणाला की, त्याने काही महिन्यांपूर्वीच वर्ल्ड कप जिंकला आहे. मला माहित नाही की सिलेक्टर्स काय विचार करतात, पण रोहित खूप चांगले खेळत आहे. भारताचा न्यूझीलंडपेक्षा खूप चांगला खेळ आहे. तसेच आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे सुद्धा सर्व सामने जिंकत आला असल्याने, तेव्हा हीच टीम खेळणार आहे'. असे गांगुली म्हणाला.

Comments
Add Comment

...म्हणून बुमराहला विश्रांतीची आवश्यकता

बर्मिंगहॅम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना इंग्लंडने पाच गडी राखून

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतक्त्यात हा संघ अव्वलस्थानी

दुबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ - २७ च्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलिया पहिल्या आणि इंग्लंड दुसऱ्या

IND Vs Eng Women's T20 Series: भारत आणि इंग्लंड महिला टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात

इंग्लंडमधील वातावरण आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याचे भारताचे लक्ष्य नॉटिंगहॅम : भारत आणि इंग्लंड महिला

विराट- रोहितमुळे सिडनी वनडे सामन्याची ४ महिन्यांपूर्वीच संपली सर्व तिकिटं

कॅनबेरा : सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारत

"तू तर रन-अपमध्येही धावत नाहीस, तू माझ्यासोबत कसा धावशील ?" - संजना गणेशनकडून बुमराहची फिरकी!

मुंबई: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका सध्या सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना नुकताच पार

इंग्लंडचा दुसऱ्या कसोटीसाठीचा संघ जाहीर, आर्चरचे पुनरागमन

Archer included in England squad for second Test लंडन : इंग्लंड आणि भारत यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला