मधमाशांच्या हल्ल्यात १६ विद्यार्थी गंभीर जखमी

नाशिक: त्र्यंबकरोडवरील संदीप युनिव्हर्सिटीच्या आवारात मधमाशांचे पोळे अचानक वरून खाली पडल्याने मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात १६ विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.


यामध्ये दोघांच्या डोळ्यात व कानात मधमाशांनी चावा घेतल्याने त्यांची प्रकृती गंभीर असून, इतर १४ विद्यार्थी जखमी झाले असून, त्यांच्यावर अशोकनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या एस. बिल्डिंग क्लॉक टॉवरजवळ मधमाशांनी हा हल्ला केला.


या घटनेत शुभम् गुंजाळ याला मधमाशांनी घेरल्याने गंभीर दुखापत झाली आहे. जखमींमध्ये आकांक्षा पाटील, अंशी कसबे, भावेश राऊत, प्रसन्नजित वाघोळे, मोहित जाधव, संदीप शेरे व महेश बोरसे यांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला