…तर भारत-अफगाणिस्तान यांच्यात रंगेल सेमीफायनल!

  77

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने इंग्लंडला हरवत मोठा उलटफेर केला. या मुळे इंग्लंडच्या संघाला सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले. तर अफगाणिस्तानने सेमीफायनलमधील आपली दावेदारी कायम ठेवली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज अफगाणिस्तानचा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यावर चाहत्यांचे लक्ष आहे.



अफगाणिस्तानशी होणार भारताचा मुकाबला?


शुक्रवारी जर अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेत आहे. अशातच जर त्यांनी सेमीफायनलमध्ये एंट्री केली तर त्यांच्यासाठी हा मोठा क्षण असेल. तसेच सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानची टक्कर भारताशी होऊ शकते. कसे ते जाणून घ्या...


जर अफगाणिस्तानचा संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहतो . तसेच भारत आपल्या ग्रुपमध्ये टॉपवर असेल तर दोघांमद्ये सेमीफायनलचा सामना रंगू शकतो. जर भारतीय संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर असेल आणि अफगाणिस्तानचा संघ ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर असेल तर दोघांमध्ये सेमीफायनलचा सामना रंगेल.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र