…तर भारत-अफगाणिस्तान यांच्यात रंगेल सेमीफायनल!

मुंबई: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५मध्ये अफगाणिस्तानच्या संघाने इंग्लंडला हरवत मोठा उलटफेर केला. या मुळे इंग्लंडच्या संघाला सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर जावे लागले. तर अफगाणिस्तानने सेमीफायनलमधील आपली दावेदारी कायम ठेवली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज अफगाणिस्तानचा सामना लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. यावर चाहत्यांचे लक्ष आहे.



अफगाणिस्तानशी होणार भारताचा मुकाबला?


शुक्रवारी जर अफगाणिस्तानच्या संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले तर ते सेमीफायनलमध्ये पोहोचतील. अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भाग घेत आहे. अशातच जर त्यांनी सेमीफायनलमध्ये एंट्री केली तर त्यांच्यासाठी हा मोठा क्षण असेल. तसेच सेमीफायनलमध्ये अफगाणिस्तानची टक्कर भारताशी होऊ शकते. कसे ते जाणून घ्या...


जर अफगाणिस्तानचा संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर राहतो . तसेच भारत आपल्या ग्रुपमध्ये टॉपवर असेल तर दोघांमद्ये सेमीफायनलचा सामना रंगू शकतो. जर भारतीय संघ आपल्या ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानावर असेल आणि अफगाणिस्तानचा संघ ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर असेल तर दोघांमध्ये सेमीफायनलचा सामना रंगेल.

Comments
Add Comment

शुभमन गिलच्या तब्येतीमध्ये सुधारणा, मात्र दुसरा कसोटी सामना खेळणार का?

कोलकाता: कोलकातामधील ईडन गार्डन्सवर झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान भारतीय

गुवाहाटीत पहिल्यांदाच होणार कसोटी सामना! दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी काय असणार भारताची रणनीती ?

गुहावटी: भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्कारावी लागली. फिरकीपटूंसाठी फायदेशीर

केशव महाराजने पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली तरी हॅटट्रिक नाही ! का जाणून घ्या

कोलकाता : गुवाहाटीतील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर २२ नोव्हेंबरपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा

गुवाहाटी कसोटीपूर्वी भारतावर दबाव; दक्षिण आफ्रिकन खेळाडूंच्या तपासणीने वाढली चर्चा

कोलकाता : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतला पहिला सामना भारताने गमावला.

'महा-देवा’ उपक्रमाद्वारे ग्रामीण खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास

टायगर श्रॉफ पाच वर्षांसाठी ब्रँड अॅम्बेसेडर मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ग्रामीण आणि आदिवासी भागातील फुटबॉल

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात एका कॅचमुळे जोरदार राडा! भारतीय खेळाडूंनी पंचांना घेरले

दोहा : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप एमर्जिंग स्पर्धेतील कालच्या (१६ नोव्हेंबर) सामन्यात एका कॅचमुळे