Mahashivratri 2025 : हर हर महादेव... पंतप्रधानांकडून देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर हर महादेव... म्हणत देशवासियांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी ट्विटरवर (एक्स) शुभेच्छा संदेश जारी केला आहे. आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले की, दरवर्षी फाल्गुन कृष्ण चतुर्दशी या तिथीला साजरा होणारा महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील एक पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे. हिंदू धर्मातील प्रमुख देवतांपैकी एक असलेल्या भगवान शिवाची या दिवशी विशेष पूजा केली जाते. पुराणांतील उल्लेखांनुसार, या दिवशी शिव आणि शक्तीचे मिलन झाले, तसेच शिवशंकरांनी तांडवनृत्य केले, असे मानले जाते.







'भगवान भोलेनाथांना समर्पित महाशिवरात्री या पवित्र सणाच्या सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हा दिव्य प्रसंग तुम्हा सर्वांना आनंद, समृद्धी आणि चांगले आरोग्य घेऊन येवो. विकसित भारताचा संकल्प बळकट करो, असे पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च