घरातील आनंद हिरावून घेतात या ३ गोष्टी, कुटुंब होते कंगाल

मुंबई: वास्तुशास्त्रात घराचा आनंद आणि सुख-संपन्नतेसाठी काही सरळ सोपे नियम सांगितले आहेत. प्रत्येक घरात नियमांचे पालन केले गेले पाहिजे. वास्तुशास्त्रात अशा तीन गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे घरातील प्रगतीला ग्रहण लागते. तसेच संपूर्ण कुटुंब कंगाल होते.



गंजलेल्या गोष्टी


वास्तुनुसार घरात गंजलेल्या गोष्टी अजिबात ठेवू नयेत. घरात गंज लागलेल्या गोष्टी ठेवल्याने मनुष्याच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो. गंजलेले लोखंड, खिडकी, दरवाजा, टाळे या कोणत्याही गोष्टी लगेचच बाहेर टाका. या गोष्टी कुंडलीत मंगळची स्थिती बिघडवतात.



खराब झालेली घड्याळ


घरात चुकूनही बंद अथवा खराब झालेले घड्याळ ठेवू नये. खराब घड्याळामुळे घरात नकारात्मक उर्जेचा संचार होतो. या लोकांना केवळ आर्थिक बाबतीतच नुकसान होत नाही तर घरातील माणसांमध्ये वादही वाढतो.



घराच्या छतावर भंगारचे सामान


घराच्या छतावर कधीही भंगारचे सामान ठेवू नये. असे केल्याने घरात नकारात्मकता ऊर्जा वाढते. यामुळे घरात कंगाली वाढते. सोबतच घरातील सदस्य नेहमी आजारी राहतात. आजारावर सातत्याने पैसा खर्च होतो. घरातील आनंद निघून जातो.

Comments
Add Comment

नैसर्गिक शेतीला चालना द्या : राज्यपाल

मुंबई : रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादक क्षमता बाधित होत असून त्यासोबतच कॅन्सर, मधुमेह, उच्च

येणारा काळ आयुर्वेदाचा सुवर्णकाळ : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : आयुर्वेद या निसर्गाशी अनुरुप उपचार पद्धतीचे महत्त्व जगभरात मान्य झाले आहे. आयुष

स्वामी रामनंद तीर्थ यांचे मराठवाडा मुक्ती संग्रामात अमूल्य योगदान : मुख्यमंत्री

छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत

कुर्ला आणि घाटकोपर दरम्यानची वाहतूक कोंडी सुटणार ?

मुंबई : कुर्ला–घाटकोपर दरम्यान सततची वाहतूककोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने एलबीएस रोडवर मोठा उड्डाणपूल

खारघर किनारा मार्ग प्रकल्पामुळे भविष्यात नवी मुंबईकरांचा प्रवास सुलभ

नवी मुंबई  : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्पामुळे भविष्यात रस्ते मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक

महाराष्ट्रात येतेय देशातील पहिली पॉड टॅक्सी! सरकारकडून ग्रीन सिग्नल

मुंबई : काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतातील पहिली पॉड