Health: दररोज सकाळी खा इतके बदाम, शरीराला मिळतील हे मोठे फायदे

मुंबई: बदाम आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यात प्रोटीन, फायबर, व्हिटामिन्स, मिनरल्स तसेच ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. ही



हे होतात फायदे


 शरीरासाठी गरजेची पोषकतत्वे आहेत. यामुळे दररोज सकाळी आपल्याला बदाम खाल्ले पाहिजेत. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक समस्यांचा बचाव होतो.


बदाम खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल याला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतात त्याचा स्तर कमी होण्यास मदत होते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. बदामामध्ये सूजविरोधी गुण असल्याने तुम्हाला हृदयरोगापासून बचाव होण्यास मदत होते.



वजन नियंत्रणात राहते


बदामामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. मात्र बदामामध्ये वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची जोखीम कमी करण्यास मदत होते.



ब्लड शुगर राहते नियंत्रणात


डायबिटीजच्या रुग्णांना आपली साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. बदामाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. यात फायबरही असतात. यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत होते.



त्वचेसाठी फायदेशीर


बदामामध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे हे खाल्ल्याने स्किन हेल्दी राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

Sleep: शांत आणि गाढ झोपेसाठी या युक्त्या वापरून पहा

मुंबई : आजच्या धावपळीच्या जीवनात पुरेशी आणि शांत झोप मिळवणे अनेक लोकांसाठी एक आव्हान बनले आहे. निद्रानाश (Insomnia) ही

Health: साखरच नव्हे तर या पदार्थांमुळे तुमचे दात होतात खराब, वेळीच लक्ष द्या नाहीतर...

मुंबई: साखर आणि गोड पदार्थ खाल्ल्याने दातांना कीड लागते हे आपल्याला माहीत आहे. पण असे अनेक पदार्थ आहेत जे गोड

Health: वयाच्या चाळीशीनंतर पुरुषांनी फिट राहण्यासाठी जरूर खा या ७ गोष्टी

मुंबई : सध्याच्या धावपळीच्या जीवनात आणि अनियमित जीवनशैलीमुळे अनेक पुरुषांना चाळीशीनंतर आरोग्याच्या अनेक

Health: दही कधी खावे? वजन घटवण्यासाठी योग्य वेळ कोणती?

मुंबई : वजन घटवण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी दही एक उत्तम पर्याय आहे. पण अनेकदा प्रश्न पडतो की दही दिवसा खाणे

Health : डाएटमध्ये सामील करा हे ड्रायफ्रुट्स, होणार नाही लिव्हरची समस्या

मुंबई : यकृत (Liver) हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो अनेक महत्त्वपूर्ण कार्ये पार पाडतो. त्याचे आरोग्य

Sleep : गाढ आणि शांत झोपेसाठी या ५ टिप्स नक्की फॉलो करा!

मुंबई : आजकालच्या धावपळीच्या जीवनात, ताणतणाव आणि इतर अनेक कारणांमुळे बऱ्याच लोकांना रात्री शांत झोप लागत नाही.