Health: दररोज सकाळी खा इतके बदाम, शरीराला मिळतील हे मोठे फायदे

  101

मुंबई: बदाम आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यात प्रोटीन, फायबर, व्हिटामिन्स, मिनरल्स तसेच ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. ही



हे होतात फायदे


 शरीरासाठी गरजेची पोषकतत्वे आहेत. यामुळे दररोज सकाळी आपल्याला बदाम खाल्ले पाहिजेत. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक समस्यांचा बचाव होतो.


बदाम खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल याला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतात त्याचा स्तर कमी होण्यास मदत होते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. बदामामध्ये सूजविरोधी गुण असल्याने तुम्हाला हृदयरोगापासून बचाव होण्यास मदत होते.



वजन नियंत्रणात राहते


बदामामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. मात्र बदामामध्ये वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची जोखीम कमी करण्यास मदत होते.



ब्लड शुगर राहते नियंत्रणात


डायबिटीजच्या रुग्णांना आपली साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. बदामाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. यात फायबरही असतात. यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत होते.



त्वचेसाठी फायदेशीर


बदामामध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे हे खाल्ल्याने स्किन हेल्दी राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

पावसाळ्यातील रानभाज्यांचा खजिना; निसर्गाकडून मिळालेला एक आरोग्यदायी वरदान!

मांसाहार नाही, रानभाज्या खा; पावसात मिळते नैसर्गिक औषध आणि पोषण यांचा संगम! पावसाळा सुरू झाला की काहीजण जंगलात

शरीरात व्हिटॅमिन ई ची कमतरता का होते?

Vitamin E : व्हिटॅमिन ई हे एक आवश्यक पोषक तत्व आहे, जे केवळ आपल्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठीच आवश्यक नाही,

Weight loss: वजन कमी करायचे आहे तर करा ही ४ कामे, १ महिन्यात कंबर होईल सडपातळ

मुंबई: प्रत्येकाला वाटत असते की आपण स्लिम ट्रिम असावं. आपले शरीर हे सडपातळ असावे. मात्र अनेकदा प्रयत्न करूनही ही

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक