Health: दररोज सकाळी खा इतके बदाम, शरीराला मिळतील हे मोठे फायदे

मुंबई: बदाम आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. यात प्रोटीन, फायबर, व्हिटामिन्स, मिनरल्स तसेच ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. ही



हे होतात फायदे


 शरीरासाठी गरजेची पोषकतत्वे आहेत. यामुळे दररोज सकाळी आपल्याला बदाम खाल्ले पाहिजेत. रात्रभर पाण्यात भिजवलेले बदाम सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने अनेक समस्यांचा बचाव होतो.


बदाम खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल याला लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणतात त्याचा स्तर कमी होण्यास मदत होते. तसेच चांगले कोलेस्ट्रॉल वाढते. बदामामध्ये सूजविरोधी गुण असल्याने तुम्हाला हृदयरोगापासून बचाव होण्यास मदत होते.



वजन नियंत्रणात राहते


बदामामध्ये कॅलरीजचे प्रमाण अधिक असते. मात्र बदामामध्ये वजन वाढण्याची आणि लठ्ठपणाची जोखीम कमी करण्यास मदत होते.



ब्लड शुगर राहते नियंत्रणात


डायबिटीजच्या रुग्णांना आपली साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. बदामाचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो. यात फायबरही असतात. यामुळे ब्लड शुगर कंट्रोल करण्यास मदत होते.



त्वचेसाठी फायदेशीर


बदामामध्ये प्रोटीन, व्हिटामिन्स, मिनरल्स, फायबर आणि ओमेगा ३ फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे हे खाल्ल्याने स्किन हेल्दी राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि

थंडीत डोळ्यांची काळजी घ्या...

ठाणे : थंडी वाढणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले असून या काळात शरीरासोबतच डोळ्यांचीही विशेष काळजी घेणे

उकडलेला बटाटा आहे आरोग्यासाठी उत्तम !

मुंबई : दैनंदिन आहारात बटाटा ही एक नेहमीची भाजी असते, पण बहुतांश लोक तो तळून किंवा शिजवून खातात. मात्र तळलेल्या

भाग्यश्रीचा फिटनेस मंत्र: वजन कमी करण्यासाठी 'बुलेटप्रूफ कॉफी'ची शिफारस!

मुंबई: आपल्या फिटनेस आणि सुंदर त्वचेसाठी नेहमी चर्चेत असणारी बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्री हिने नुकताच तिच्या

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर