Vasai Accident : दोन दुचाकींची टक्कर, तिघांचा मृत्यू

वसई : वसई पूर्वेतील मधुबन परिसरात शनिवारी रात्री आठच्या सुमारास सुरक्षा स्मार्ट सिटीजवळ मुख्य रस्त्यावर दोन दुचाकी एकमेकांना समोरासमोर धडकल्या. या अपघातात तीन तरुणांचा जणांचा मृत्यू झाला.



अॅक्टिव्हा आणि बाईक यांची समोरासमोर टक्कर झाली. दोन दुचाकींच्या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला. तीन जणांचा मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला आहे.



वसई येथील राजीवली परिसरात रस्ता निमुळता आहे. या रस्त्याचा अंदाज आला नाही आणि अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आणि तीन मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवले आहेत.
Comments
Add Comment

Ahilyanagar : नीट परीक्षेत कमी गुण मिळाले अन् विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले ; सुसाईड नोटमध्ये लिहिलं आत्महत्येचं कारण

Ahilyanagar : नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून १९ वर्षीय विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलल्याची

BENDUR FESTIVAL : सर्जा-राजाप्रती कृतज्ञतेचा उत्सव; महाराष्ट्रातील पारंपरिक 'बेंदूर' सणाची परंपरा आणि महत्त्व

भारतीय संस्कृती ही कृषीसंस्कृतीवर आधारलेली असून, या मातीतील प्रत्येक सण-उत्सव हा थेट प्रकृती आणि

Shahapur Rain : शहापूरात पावसाचा कहर! हनुमान धबधब्यावर भीषण दुर्घटना; ५ पर्यटक वाहून गेले

शहापूर : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात (Shahapur Rain) झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हनुमान धबधब्यावर मोठी

Maharashtra Monsoon Weather : पावसाचा पुन्हा जोर! पुढील २४ तास अतिमहत्त्वाचे; महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यांना हवामान खात्याचा इशारा

मुंबई : जुलैच्या अखेरच्या आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. उत्तर-पश्चिम

Dam Water Level : राज्यात ५६ टक्के उपयुक्त पाणीसाठा, मराठवाड्यात मात्र चिंता कायम

पुणे : जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे राज्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली

Dog Attack : रेबीजमुळे चिमुकल्या समर्थ स्वामीचा दुर्दैवी मृत्यू; भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी

सोलापूर : भवानी पेठ परिसरातील घोंगडे वस्ती येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या समर्थ स्वामी या