फुटबॉल सामन्यादरम्यान दुर्घटना, आतिषबाजीमुळे मैदानात पसरली आग, ३० जण होरपळले

तिरूअनंतपुरम: केरळमध्ये मंगळवारी रात्री एक मोठी दुर्घटना घडली. मल्लपुरम जिल्ह्याच्या अरिकोड शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान ३० हून अधिक प्रेक्षक आगीमुळे होरपळले. सामन्याच्या सुरू होण्याच्या आधी ही दुर्घटना घडली. खरंतर, सामन्याच्या आधी आयोजकांनी येथे आतिषबाजीचा मोठा कार्यक्रम ठेवला होता. या दरम्यान, फटाके अनियंत्रित झाल्याने स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांमध्ये जाऊन फुटले. अशातच एकच गोंधळ झाला.


दिलासादायक बाब म्हणजे या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीमध्ये ३ जण गंभीर जखमी झालेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केरळच्या मल्लपुरम जिल्ह्यातील अरिकोडजवळ एका फुटबॉल सामन्यादरम्यान अपघात झाला. यात आतषबाजीमुळे ३० जण जखमी झाले. फुटबॉल सामना सुरू होण्याआधी फटाके फोडण्यात आले. हे फटाके प्रेक्षकांमध्ये जाऊन फुटले. सर्व जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Comments
Add Comment

तिरुपती लाडू वाद पुन्हा पेटला, लाडूवात बाथरूम साफ करायचे केमिकल...... ; मुख्यमंत्री नायडूंचे गंभीर आरोप

तिरुपती : तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाच्या शुद्धतेवरून सुरू असलेला वाद पुन्हा एकदा चर्चेच्या

इराणने पुन्हा एकदा जगाची झोप उडवली, इराणच्या क्षेपणास्त्राची धक्कादायक रेंज, जाणून घ्या

दिल्ली: अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणावाने जगाचं टेन्शन वाढलं आहे. कोणत्याही क्षणी अमेरिका इराणवर हल्ला

Sikkim Earthquake: सिक्कीममध्ये जाणवले चक्क १३ भूकंपाचे धक्के

सिक्कीम: सिक्कीमच्या काही भागात चक्क १३ भूकंपाचे धक्के जाणवले. गुरुवारी रात्री उशिरा ते शुक्रवार सकाळपर्यंत हे

Bharat Taxi App: भारतीय टॅक्सी चालक ओला किंवा उबरपेक्षा किती जास्त कमावू शकतात?, जाणून घ्या...

मुंबई: जर तुम्ही ओला किंवा उबरने दररोज प्रवास करत असाल किंवा टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत असाल, तर ही बातमी

Maharashtra's Rajya Sabha Seats : महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांची निवडणूक 'बिनविरोध' होणार? शरद पवारांच्या जागेवरही टांगती तलवार

मुंबई : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाचा फायदा आता महायुतीला राज्यसभेतही मिळणार

चेन्नईमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव, H5N1 विषाणूमुळे शेकडो कावळे मृत्युमुखी; सरकारकडून महत्त्वाच्या सूचना जारी

चेन्नई: तामिळनाडूची राजधानी चेन्नईत बर्ड फ्लूचा इशारा देण्यात आला आहे. चेन्नईमध्ये शेकडो कावळे मृत आढळले आहेत.