Mumbai News : मुंबईचं रुपडं पालटणार! एमएमआरडीएने आखला मास्टर प्लॅन

मुंबई : स्मार्ट सिटी आणि भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहरात सातत्याने नवीन प्रोजेक्ट सुरु करण्यात येतात. अशातच आता मुंबई महानगर प्रदेशाला विकसित करण्यासाठी एमएमआरडीएने मास्टर प्लॅन तयार केला आहे. यामुळे मुंबई सारख्या महागड्या शहरात कामासाठी आलेल्या लोकांना चांगलाच फायदा होणार आहे. (Mumbai News)



एमएमआरडीएने गृहनिर्माण क्षेत्र विकसित करण्याची योजना आखली आहे. यामध्ये सिंगापूरप्रमाणेच मुंबई विकसित करण्यात येणार आहे. यासाठी एमएमआरमध्ये बांधल्या जाणाऱ्या गृहनिर्माण प्रकल्पांमधील ३० ते ४० टक्के घरे भाड्याने घरांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या घरांचे कमाल भाडे निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, ही घरे मेट्रो आणि रेल्वे स्थानकापासून १५ मिनिटांच्या परवडणारी घरे बांधण्याची योजना आखण्यात आली आहे.



नागरिकांच्या सुविधेसाठी उभारणार सिंगापूरसारखी घरे


मुंबई हे जगातील सर्वात महागडे शहर आहे. मुंबईतील नागरिक आपल्या उत्पन्नातील ५० टक्के रक्कम ही घराच्या भाड्यासाठी खर्च करतात. इतर शहरातील लोक फक्त ३० ते ३५ टक्के रक्कम घराच्या भाड्यासाठी वापरली जाते. त्यामुळेच एमएमआरच्या विकासासाठी रेंटल हाउसिंगवर विशेष लक्ष दिले जात आहे. यामुळे नागरिकांच्या सुविधा लक्षात घेऊन सिंगापूरसारख्या घरांची निर्मिती केली जाणार आहे. (Mumbai News)

Comments
Add Comment

"मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात...", मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता

उत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : “बसेस वेळेवर धावल्या तरच उत्पन्नाची चाके वेगाने फिरतील, असे परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने