दररोज ब्लूबेरी खाल्ल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे, आजार पळतात दूर

  96

मुंबई: ब्लूबेरीला अनेकदा सुपरफूड असे म्हणतात. ही दिसायला खूप लहान दिसते मात्र त्यात पोषकतत्वे मोठ्या प्रमाणात असतात. यात मोठ्या प्रमाणात व्हिटामिन सी असते जे शरीरासाठी अतिशय गरजेचे असते. ब्लू बेरीचे सेवन केल्याने आपण अनेक आजारांपासून वाचतो तसेच स्किनही सुंदर होते.


ब्लड शुगर कमी करण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, एनर्जी वाढवण्यासाठी इम्युनिटी वाढवण्यासाठी ब्लू बेरीचा फायदा होतो. ब्लू बेरी गोड, पौष्टिक आणि अतिशय लोकप्रिय आहे. यात कॅलरीज कमी आणि पोषकतत्वे अधि असता. ये



ब्लड प्रेशर नियंत्रणात राहतो


ब्लू बेरी हाय ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी चांगली आहे. हेल्थलाईनच्या रिपोर्टनुसार, एक महिना नियमितपणे ब्लू बेरी खाल्ल्याने शरीरात रक्त प्रवाह सुधारतो.



त्वचेसाठी वरदान


ब्लू बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट असतात. यामुळे वय कमी होण्यास मदत होते. तसेच आजारांचा धोकाही कमी होतो. ब्लू बेरीमध्ये अनेक फळे आणि भाज्यांच्या तुलनेत अधिक अँटी ऑक्सिडंट्स असतात.



आरोग्यासाठी फायदेशीर


ब्लू बेरीमध्ये व्हिटामिन सी असते. हे इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. इम्युनिटी अधिक असेल तर शरीर आजारांपासून सुरक्षित राहते.

Comments
Add Comment

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी

Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका या गोष्टी...नाहीतर येणार नाही झोप

मुंबई: प्रत्येकाला वाटते की रात्रीची झोप ही शांत आणि गाढ असावी. मात्र अनेकदा आपण झोपेच्या आधी अशा गोष्टींचे सेवन