Crime : नात्याला काळीमा! वहिनीला घरात एकटं पाहून दीराकडून बलात्कार

जयपूर : राजस्थानमधील धौलपूरमध्ये वहिनी आणि दीराच्या नात्याला काळीमा फासाणारी घटना घडली आहे. वहिनीला घरात एकटेच पाहून दीराच्या अंगातील सैतान जागा झाला असून त्याने घरात घुसून जबरदस्तीने बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Crime)



मिळालेल्या माहितीनुसार, दुपारच्या वेळी पीडित महिला तिच्या रूममध्ये एकटीच होती. तिला एकटं पाहून दीर खोलीत गेला. त्यानंतर दीराने वहिनीवर जबरदस्तीने बलात्कार केला. या कृत्यानंतर महिलेने आरडाओरड सुरूवात केली. त्यावेळी शेजारी घरात आले असता आरोपी दीराने घटनास्थळावरुन पळ काढला. दरम्यान, नवरा घरी आल्यानंतर पीडित महिलेने सर्व घटना सांगितली. त्यानंतर नवऱ्याने बायकोसोबत पोलीस स्टेशन गाठत भावाच्या विरोधात गुन्हा दाखल केला.


पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सध्या आरोपी दीर फरार झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. (Crime)

Comments
Add Comment

आता एक नाही तर चारजणांना करू शकता नॉमिनी, १ नोव्हेंबरपासून बॅंकेचा नियम होणार लागू

बॅंकेमध्ये आता एकाऐवजी चार जणांना नॉमिनी म्हणून जोडता येणार असल्याची मोठी घोषणा अर्थ मंत्रालयाकडून करण्यात

अमेरिकेच्या निर्बंधांचा परिणाम! भारताचा रशियाकडून तेल खरेदीवर तात्पुरत्या बंदीचा निर्णय

नवी दिल्ली: अमेरिकेने रशियातील दोन प्रमुख तेल कंपन्या रोझनेफ्ट आणि लुकोइल यांच्यावर नव्या आणि कठोर निर्बंधांची

कर्नाटकातील आधुनिक श्रावणबाळ; ८५ वर्षीय आईला खांद्यावर घेऊन कर्नाटकातील विठूभक्ताची पंढरपूर वारी

बेळगाव : पौराणिक कथेत श्रावणबाळाने आपल्या आई वडिलांना कावड करुन तिर्थयात्रेला घेऊन जात होता. मात्र अलिकडची काही

जम्मू काश्मीरमधून राज्यसभेसाठी नॅशनल कॉन्फरन्सने तीन तर भाजपचा एका जागेवर विजय

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये राज्यसभेच्या ४ जागांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने ३ जागांवर

देशात लवकरच सुरू होणार 'भारत टॅक्सी' सेवा; केंद्र सरकारच्या सहकार विभागाचे मोठे पाऊल

मुंबई : ॲप आधारित टॅक्सी सेवेत ओला आणि उबरसारख्या खाजगी कंपन्यांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी केंद्र

दिवाळी रोजगार मेळाव्यात मोदींनी ५१,००० हून अधिक जणांना दिली नोकरी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 'रोजगार मेळाव्यात' ५१,००० हून अधिक तरुणांना नोकरीची पत्रे दिली.