Amitabh Bachchan : 'निघायची वेळ झाली...' अमिताभ बच्चन यांची पोस्ट पाहून फॅन्स चिंतेत!

मुंबई : बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या सोनी टिव्ही वरील क्विज शो 'कौन बनेगा करोडपती १६' होस्ट करत  आहेत. या कामात व्यस्त असताना देखील अमिताभ बच्चन रोजचा ब्लॉग आणि ट्विटरवर आपल्या मनातील भावना नक्की शेअर करत असतात. अशातच अमिताभ बच्चन यांनी पूर्वीचे एक्स अकाउंटवर एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे चाहते चिंतेत आले आहेत.



काल ७ फेब्रुवारीच्या रात्री एक ट्विट केले ज्यामुळे त्यांचे चाहते अस्वस्थ झाले. अमिताभ यांनी रात्री ८:३० वाजता एक गूढ पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये  “जाण्याची वेळ आली आहे…” असे त्यांनी लिहिले आहे. ही पोस्ट पाहून अमिताभ बच्चन यांचे चाहतावर्ग घाबरला आहे. या ट्विटवर चाहत्यांनी त्यांना सर्वकाही ठिक आहे ना?, काय झालंय सर?, असे म्हणून नका सर अशा कमेंट्स केल्या आहेत. दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी या ट्वीटवर कोणते स्पष्टीकरण दिले नाही.




Comments
Add Comment

सयाजी शिंदेंच्या ‘सह्याद्री देवराई ’ प्रकल्पाला आग! नेमकं कारण काय?

बीड: एखाद तान्ह बाळ जन्माला आल्यापासून त्याची सर्व निगा राखायची, वाढ पाहायची, आपल्यासोबत खुलताना त्याला जवळ

पुष्कर जोगच्या घराला आग! मदतीसाठी सोशल मीडीयावर पोस्ट

मुंबई: संपूर्ण देशात ख्रिसमस सण मोठ्या आनंदात साजरा केला जात आहे. मात्र दुसरीकडे मराठी सिनेक्षेत्रातील

संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?

नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण

रफी पुरस्कार माझ्यासाठी देवाचा प्रसाद

जेष्ठ गायिका उत्तरा केळकर मुंबई : महान गायक मोहम्मद रफी यांच्या नावाने मला मिळालेला पुरस्कार हा माझ्यासाठी

'वेलकम ३'चे शूटिंग संपले , वेगवेगळ्या लूक मध्ये दिसणार अक्षय कुमार

Welcome 3 : बॉलिवूडच्या वेलकम ३ या चित्रपटाचे शूटिंग नुकतेच संपले आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार एक महत्त्वाची

लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाचा मोठा निर्णय

मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृती मानधना मागील काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे