Nitesh Rane : मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे शनिवारी रत्नागिरीत

संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर पहिला दौरा


रत्नागिरी : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) हे उद्या जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. रत्नागिरीचे संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर हा त्यांचा पहिला दौरा असून ते या दौ-यात भाजपा पदाधिका-यांची संघटनात्मक बैठक घेणार आहेत.


नितेश राणे हे शनिवार दि. ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता रत्नागिरी येथील मत्स्यव्यवसायिकांच्या समस्यांबाबत व मिरकरवाडा अतिक्रमणाबाबत शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेणार आहेत.



त्यानंतर सायंकाळी ६.३० वाजता स्वयंवर मंगल कार्यालय, माळनाका येथे भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता मेळावा व सत्कार समारंभाला उपस्थित राहणार आहेत.


पक्ष बळकटीसाठी भाजपाने जिथे भाजपाचा मंत्री किंवा आमदार नाही तिथे भाजपाच्या मंत्र्यांवर संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. त्यामध्ये नितेश राणे यांच्यावर रत्नागिरी जिल्ह्याची जबाबदारी दिली असून त्यादृष्टीने हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

Comments
Add Comment

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट

नाशिकच्या ६२२ ग्रामपंचायतींमध्ये ‘प्रशासक राज’

नाशिक : यंदा मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील ६२२ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. सार्वत्रिक

राष्ट्रीय खोखोपटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती

मुंबई : राष्ट्रीय खोखोपटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना

kajol : मी मारण्यापूर्वी..., अभिनेत्री काजोलच खळबळजनक वक्तव्य

kajol : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोल ही प्रेक्षकांच्या मनावर आजही तेवढंच राज्य करते जेवढं ती आधी करत होती.

तुम्हाला माहित आहे का डार्क चॉकलेट खाण्याचे फायदे ?

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट खायला आवडतं. सध्या बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट

Raj Thackeray: रस्ता बांधला आणि टोल वसुल केला इतकीच सरकारची जबाबदारी आहे का ?

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग जवळपास ३२ तास ठप्प होता. प्रवाशांचे कमालीचे हाल झाले. यानंतर नेहमीप्रमाणे