बँकांची कामे करायची आहेत? सुट्टी पाहूनच घराबाहेर पडा

  66

मुंबई (प्रतिनिधी) : फेब्रुवारी महिन्यात एकूण २८ दिवसांमध्ये १४ दिवस सुट्टया असणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात या सुट्यांची संख्या कमी अधिक होऊ शकते. मात्र या काळात नेट बँकिंग, एटीएम, मोबाईल अॅप बँकिंग आदी व्यवहाराचे पर्याय चालूच राहतील. फेब्रुवारी महिन्यात एकूण १४ दिवस बँका बंद असल्या तरी प्रत्येक राज्यात स्थानिक नियम, सणउत्सवानुसार प्रत्येक राज्यांतील सुट्ट्यांमध्ये बदल होऊ शकतो.


३ फेब्रुवारी रोजी सरस्वती पूजा आहे. त्यामुळे अगरतळा येथे बँका बंद असतील. ११ फेब्रुवारीला थाई पूसाममुळे चेन्नईत बँका बंद असतील. १२ फेब्रुवारी रोजी श्री रविदास जयंती आहे. त्यामुळे शिमला येथे बँक बंद असतील. १५ फेब्रुवारी रोजी शनिवार आहे. या दिवशी लुई नगाई-नोच्या निमित्ताने इम्फाळमध्ये बँकांना सुट्टी असेल. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवानी महाराज यांची जयंती आहे. या दिवशी बेलापूर, मुंबई, नागपूर मधील बँका बंद असतील.


२० फेब्रुवारी रोजी गुरुवार आहे या दिवशी स्टेटहुड डे आहे. त्यामुळे या दिवशी इटानगर येथेो बैंका बंद असतील. २६ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री आहे. त्या दिवशी अहमदाबाद, बंगळूरु, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंडीगड, देहरादून, हैद्राबाद (आंध प्रदेश आणि तेलंगणा), जयपूर, जम्मू, कानपूर, कोच्ची, लखनऊ, मुंबई, नागपूर, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर, तिरुअनंतपुरम या ठिकाणी असतील. २८ फेब्रुवारी रोजी गंगटोक येथे बँका बंद असतील.

Comments
Add Comment

निवडणूक आयोगाची उद्या दिल्लीत पत्रकार परिषद, नेमकी कशासाठी?

नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोग उद्या, रविवारी (१७ ऑगस्ट) दुपारी ३ वाजता नॅशनल मिडिया सेंटर नवी दिल्ली येथे

FASTag वार्षिक पासला प्रचंड प्रतिसाद, पहिल्याच दिवशी १.४ लाख पासची बुकिंग

नवी दिल्ली: राष्ट्रीय महामार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या FASTag वार्षिक पासला पहिल्याच दिवशी

नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन यांचे निधन

चेन्नई: नागालँडचे राज्यपाल ला. गणेशन (L.A. Ganesan) यांचे शुक्रवारी (१५ ऑगस्ट, २०२५) रात्री चेन्नई येथील रुग्णालयात निधन

Accident news: स्वातंत्र्यदिनी मोठा बस अपघात! १० जणांचा जागीच मृत्यू, ३५ प्रवासी जखमी

बर्दवान: देशात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पश्चिम बंगालच्या पूर्व बर्दवान जिल्ह्यातून

दिल्ली : हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळून ५ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दिल्लीतील निजामुद्दीन भागात असलेल्या हुमायूं मकबऱ्यामध्ये भिंत कोसळल्याची

IIT Hyderabad AI Driverless Bus : भारताचा टेक्नॉलॉजी चमत्कार! IIT हैदराबादमध्ये ड्रायव्हरविना बस, १० हजार प्रवाशांनी घेतला भन्नाट अनुभव

हैदराबाद : हैदराबादच्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT Hyderabad) ने तंत्रज्ञानाच्या नव्या पर्वाची सुरुवात करत देशातील