कुंभ राशीत सूर्याचे गोचर, १३ फेब्रुवारीपासून बदलणार या ३ राशींचे दिवस

मुंबई: १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य राशीमध्ये परिवर्तन करत आहे. सूर्य संपूर्ण एका वर्षानंतर शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत गोचर करत आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते सूर्याचे हा राशी परिवर्तन तीन राशींच्या व्यक्तींसाठी अधिक लाभदायक असू शकते.

जाणून घ्या तुमची रास यात आहे का?


मेष - धन वृद्धीचे योग बनत आहेत. तुमच्या इनकममध्ये वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनतील. गुंतवणुकीच्या योजनांमधून खूप लाभ मिळेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. विचार केलेल्या योजना सफल होतील. नवी कामे सुरू करण्यास उत्तम वेळ आहे.

वृषभ - नोकरीपेशा लोकांचे प्रमोशन होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधित समस्यांतून सुटका होईल. एखाद्या जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. आई-वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल.



वृश्चिक - नवे घर अथवा नवे वाहन यासारख्या भौतिक सुखाची प्राप्ती होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा येईल. डोक्यावर कर्जाचा भार कमी होईल. खर्चांमध्ये कमतरता आल्याने बँक बॅलन्स वाढेल.
Comments
Add Comment

कोस्टल रोडच्या जोड रस्त्यांच्या बांधकामातील अडथळे दूर, जोड रस्त्याचे काम पूर्ण होताच लोखंडवाला, सात बंगल्यातील नागरिकांचा प्रवास सुकर

मुंबई (खास प्रतिनिधी) : कोस्टल रोड (उत्तर)ला जोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त पुलाच्या जोडणीचे काम मागील दीड वर्षांपासून

शनिवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर

२१,०००च्या गुंतवणुकीवर १५ लाख मिळवण्याचा दावा खरा की खोटा?

अर्थमंत्र्यांच्या नावाने 'खोटी' गुंतवणूक योजना! सावध राहण्याचे अर्थ मंत्रालयाचे आवाहन नवी दिल्ली: केंद्रीय

प्रसिद्धी, पैसा आणि नावापासून दूर जाऊन ही प्रसिद्ध अभिनेत्री जगतेय संन्यासी आयुष्य!

मुंबई : अभिनय क्षेत्रात प्रसिद्धी आणि यश मिळवणे हे प्रत्येक कलाकाराचे स्वप्न असते. त्यासाठी काही कलाकार मोठा

कोहलीचा १८ नंबर घेऊन पंत मैदानात: सोशल मीडियावर व्हायरल फोटो!

आसाम : ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेत भारताला पराभव पत्करावा लागला. सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात

WC Semifinal: स्मृती मंधानाच्या विकेटवरून वाद, मैदानावर उभे असलेले अंपायरही झाले हैराण

नवी मुंबई: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आयसीसी महिला क्रिकेट वनडे वर्ल्डकपचा सेमीफायनल