कुंभ राशीत सूर्याचे गोचर, १३ फेब्रुवारीपासून बदलणार या ३ राशींचे दिवस

मुंबई: १३ फेब्रुवारीला ग्रहांचा राजा सूर्य राशीमध्ये परिवर्तन करत आहे. सूर्य संपूर्ण एका वर्षानंतर शनीचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत गोचर करत आहे. ज्योतिषाचार्यांच्या मते सूर्याचे हा राशी परिवर्तन तीन राशींच्या व्यक्तींसाठी अधिक लाभदायक असू शकते.

जाणून घ्या तुमची रास यात आहे का?


मेष - धन वृद्धीचे योग बनत आहेत. तुमच्या इनकममध्ये वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवे स्त्रोत बनतील. गुंतवणुकीच्या योजनांमधून खूप लाभ मिळेल. थांबलेली कामे पूर्ण होतील. विचार केलेल्या योजना सफल होतील. नवी कामे सुरू करण्यास उत्तम वेळ आहे.

वृषभ - नोकरीपेशा लोकांचे प्रमोशन होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. आरोग्यासंबंधित समस्यांतून सुटका होईल. एखाद्या जुन्या आजारापासून मुक्ती मिळेल. आई-वडिलांच्या तब्येतीत सुधारणा होईल.



वृश्चिक - नवे घर अथवा नवे वाहन यासारख्या भौतिक सुखाची प्राप्ती होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक स्थितीत सुधारणा येईल. डोक्यावर कर्जाचा भार कमी होईल. खर्चांमध्ये कमतरता आल्याने बँक बॅलन्स वाढेल.
Comments
Add Comment

बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत उपाय करा

नागपूर : बिबट्याची दहशत संपवा, राज्यात दोन बिबट्या रेस्क्यू सेंटर सुरू करा... बिबट्यांच्या समस्येवर ९० दिवसांत

सौदी अरेबियाचा मोठा निर्णय! मद्यप्राशनास परवानगी

कडक नियमात शिथिलता सौदी अरेबिया : सौदी अरेबियातील कायदे शरिया (इस्लामिक धार्मिक कायदा)वर आधारित आहेत.

श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय महिला संघ जाहीर

मुंबई : वर्ल्ड चॅम्पियन भारतीय संघ अखेरीस मोठ्या विश्रांतीनंतर मैदानावर उतरणार आहे. महिला एकदिवसीय विश्वचषक

महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा

मुंबई : राज्यासह देशातील वातावरणात सातत्याने बदला होताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला असूनही

भारताचे द. आफ्रिकेसमोर १७६धावांचे लक्ष्य, हार्दिक पांड्याचे धमाकेदार अर्धशतक

कटक (वृत्तसंस्था) : कटकच्या मैदानात सध्या हार्दिक पांड्याच्या बॅटने आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली.

विठुनामाच्या जयघोषाने मुंबापुरी दुमदुमणार

मुंबई : वारकरी संप्रदायाच्या वैचारिक ऐश्वर्याचे दर्शन मुंबईकरांना घडावे यासाठी गेली २६ वर्ष सुरू असणारा