PM Narendra Modi : अर्थसंकल्पावरून पंतप्रधानांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला डिवचले

दिल्ली : भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल (दि १) रोजी अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या. बारा लाखापर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त झाल्याने प्रत्येक घराघरात 'लक्ष्मी येती घरा तोचि दिवाळी दसरा' अशी भावना निर्माण झाली. अशातच आता नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत होणाऱ्या निवडणुकांचा प्रचार करण्यासाठी घेतलेल्या सभेत काँग्रेसला आणि आम आदमी पक्षाला टोला लगावलाय.



पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत होणाऱ्या निवडणुक प्रचार सभेत म्हणाले जर नेहरू यांची सत्ता असती तर १२ लाख रुपयांवर एक चतुर्थांश कर द्यावं लागत होतं. तर इंदिरा गांधी यांची सत्ता असती तर १२ लाख रुपयांवर १० लाख रुपये कर रुपात सरकारला द्यावे लागले असते.दहा ते १२ वर्षांपूर्वी जर तुम्ही काँग्रेस सरकारच्या काळात १२ लाख रुपये कमावले असते तर तुम्हाला २ लाख ६० हजार रुपये कर भरावा लागला असता.


काँग्रेस सरकार आपली तिजोरी भरण्यासाठी कर आकारायची. पण भाजपच्या काळात तुम्हाला १२ लाख रुपयांच्या कमाईवर एकही रुपयाचा टॅक्सही लागणार नाहीये. शनिवारी सादर झालेला बजेट हा गरिबांसाठी होता, असं पंतप्रधान मोदी म्हणालेत.


दरम्यान काल सादर झालेल्या अर्थसंकल्पाचं प्रत्येक स्तरावर स्वागत केले जात आहे.

Comments
Add Comment

FDA Raid On KFC and Dominos : KFCमध्ये सडलेलं चिकन, Domino’sवरही कारवाई; ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना FDA चा दणका

FDA Raid On KFC and Dominos : महागड्या दरात खाद्यपदार्थ विकणाऱ्या मोठ्या फूड ब्रँड्सच्या अन्नगुणवत्तेवर पुन्हा एकदा

Divyastra Mk-3 : भारताची आकाशात आणखी एक झेप! ‘दिव्यास्त्र Mk-3’चे यशस्वी उड्डाण; स्वदेशी जेट ड्रोनची ताकद जगासमोर

Divyastra Mk-3 : भारताच्या स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वाची भर पडली आहे. भारतात विकसित

Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका

Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला

Arunachal Pradesh : अरुणाचल प्रदेशला पुराचा तडाखा; पाच सैनिक वाहून गेले तर चार नागरिकांचा मृत्यू

नवी दिल्ली : मुसळधार पावसामुळे अरुणाचल प्रदेशला पावसाचा जबर तडाखा बसला आहे. दिबांग व्हॅली जिल्ह्यात अचानक

PM Modi Speech : एका वर्षात एक कोटी युवकांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौशल्य प्रशिक्षण देण्याची पंतप्रधानांची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र