पाचव्या टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा दमदार विजय, मालिका ४-१ने जिंकली
मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या टी-२० सामन्यात भारताने इंग्लंडवर दमदार १५० धावांनी विजय मिळवला आहे. या सोबतच भारताने ही पाच सामन्यांची मालिका ४-१ अशी जिंकली आहे. भारताने इंग्लंडला विजयासाठी २४८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताच्या गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करताना इंग्लंडला डाव ९७ धावांवर आटोपला. मोहम्मद शमीच्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर भारताने हा विजय … Continue reading पाचव्या टी-२०मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा दमदार विजय, मालिका ४-१ने जिंकली
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed