Budget 2025 : काय झाले स्वस्त आणि काय महागले?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नरेंद्र मोदी ३.० सरकारचा अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) मांडला. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, महिला, तरूण यांना केंद्रित ठेऊन अर्थमंत्री सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातच काय स्वस्त होणार काय महाग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


रोजच्या वापरातील मोबाइल, कपडे, ‘ईव्ही’ कार स्वस्त करत मोदी सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अर्थसंकल्पात कर्करोगाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. पुढील ३ वर्षांत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर केंद्रे बांधली जातील. तसेच पुढील आर्थिक वर्षातच यापैकी २०० केंद्रे बांधली जाणार आहेत.



काय झाले स्वस्त?


एलईडी, एलसीडी टीव्ही, टीव्हीचे पार्ट


मोबाइल फोन, मोबाइलचे पार्ट


भारतात बनवण्यात आलेले कपडे


३६ जीवरक्षक औषधे


कॅन्सरसंबंधित औषधे


इलेक्ट्रॉनिक वाहने


चामड्यांच्या वस्तू


वैद्यकीय उपकरणे


लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर



काय महागले?


कपडे

घर
Comments
Add Comment

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला

Uttar Pradesh Rain Alert: उत्तर प्रदेशातील २५ जिल्ह्यांमध्ये गारांचा पाऊस पडणार, दिल्ली-पंजाब ते बिहार-राजस्थानपर्यंत हवामान कसे असेल?, जाणून घ्या...

दिल्ली: दिल्ली-एनसीआरमध्ये हिवाळा परतला आहे. पर्वतांवरील बर्फ वितळत आहे आणि पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव असल्याने