Budget 2025 : काय झाले स्वस्त आणि काय महागले?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नरेंद्र मोदी ३.० सरकारचा अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) मांडला. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, महिला, तरूण यांना केंद्रित ठेऊन अर्थमंत्री सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातच काय स्वस्त होणार काय महाग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


रोजच्या वापरातील मोबाइल, कपडे, ‘ईव्ही’ कार स्वस्त करत मोदी सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अर्थसंकल्पात कर्करोगाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. पुढील ३ वर्षांत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर केंद्रे बांधली जातील. तसेच पुढील आर्थिक वर्षातच यापैकी २०० केंद्रे बांधली जाणार आहेत.



काय झाले स्वस्त?


एलईडी, एलसीडी टीव्ही, टीव्हीचे पार्ट


मोबाइल फोन, मोबाइलचे पार्ट


भारतात बनवण्यात आलेले कपडे


३६ जीवरक्षक औषधे


कॅन्सरसंबंधित औषधे


इलेक्ट्रॉनिक वाहने


चामड्यांच्या वस्तू


वैद्यकीय उपकरणे


लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर



काय महागले?


कपडे

घर
Comments
Add Comment

भारतीयांना ५५ देशांमध्ये व्हिसाशिवाय फिरता येणार, भारतीय पासपोर्टला मिळाली ताकद

नवी दिल्ली : भारतीय पासपोर्ट धारकांसाठी २०२६ हे वर्ष आनंदाची बातमी आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स २०२६ च्या ताज्या

स्वदेशी शस्त्रे ही धोरणात्मक गरज, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचे प्रतिपादन

जयपूर : भारतीय सैन्य भविष्यासाठी तयार सैन्य म्हणून प्रगती करत आहे. त्यांनी स्वदेशी बनावटीची शस्त्रे आणि उपकरणे

पंतप्रधान मोदी शुक्रवारी राष्ट्रीय स्टार्टअप दिवसानिमित्त देशवासियांना संबोधित करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी शुक्रवार १६ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त देशवासियांना

Magh Mela 2026 : जणू महाकुंभच! हा केवळ माघ मेळा नाही, तर... प्रयागराजमध्ये भाविकांच्या अलोट गर्दीने मोडले सर्व जुने विक्रम; पाय ठेवायलाही जागा मिळेना

प्रयागराज : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील पवित्र त्रिवेणी संगमावर सुरू असलेल्या 'माघ मेळ्या'ने यंदा गर्दीचे

Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेशात रेल्वे अपघात! नेल्लोरमध्ये मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

नेल्लोर : आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातून रेल्वे अपघाताची एक मोठी बातमी समोर येत आहे. येथे एका धावत्या

Street Dogs: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांवर सर्वोच्च न्यायालयाचा कडक निर्णय, खाऊ घालणाऱ्यांनाही जबाबदार ठरवणार

नवी दिल्ली: देशभरात रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांचे हल्ल्याचे प्रकरण वाढताना दिसत आहेत यावर सर्वोच्च