Budget 2025 : काय झाले स्वस्त आणि काय महागले?

  108

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज नरेंद्र मोदी ३.० सरकारचा अर्थसंकल्प २०२५ (Budget 2025) मांडला. या अर्थसंकल्पात शेतकरी, गरीब, महिला, तरूण यांना केंद्रित ठेऊन अर्थमंत्री सीतारामन यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यातच काय स्वस्त होणार काय महाग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


रोजच्या वापरातील मोबाइल, कपडे, ‘ईव्ही’ कार स्वस्त करत मोदी सरकारने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारने अर्थसंकल्पात कर्करोगाची औषधे स्वस्त करण्याची घोषणा केली आहे. पुढील ३ वर्षांत देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कॅन्सर डे केअर केंद्रे बांधली जातील. तसेच पुढील आर्थिक वर्षातच यापैकी २०० केंद्रे बांधली जाणार आहेत.



काय झाले स्वस्त?


एलईडी, एलसीडी टीव्ही, टीव्हीचे पार्ट


मोबाइल फोन, मोबाइलचे पार्ट


भारतात बनवण्यात आलेले कपडे


३६ जीवरक्षक औषधे


कॅन्सरसंबंधित औषधे


इलेक्ट्रॉनिक वाहने


चामड्यांच्या वस्तू


वैद्यकीय उपकरणे


लिथियम बॅटरीत लागणारी कोबाल्ट पावडर



काय महागले?


कपडे

घर
Comments
Add Comment

भाजपने ३ राज्यात नेमले निवडणूक अधिकारी

नवी दिल्ली  : महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या संघटनात्मक निवडणुकांवर लक्ष ठेवण्यासाठी

देशभरात पुढील ७ दिवसांत मुसळधार पाऊस

नवी दिल्ली : देशभरात पुढील ७ दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान खात्याने दिलाय.

Kolkata Rape Case : लॉ विद्यार्थिनीवर बलात्कारप्रकरणी तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी, ममता सरकार निशाण्यावर

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक

MP News : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील १९ इनोव्हामध्ये भरले २० लीटर डिझेल, मात्र निघालं १० लीटर पाणीच पाणी

डिझेल भरायला गेल्या अन् पाणी भरून आल्या... मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

JeM Terrorist Killed: उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या ३ दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहीम सुरू, एक ठार

उधमपूर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील एका दुर्गम जंगली भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक

Jagannath Rath Yatra 2025 : जगन्नाथ रथयात्रेची आजपासून सुरुवात, रथ ओढणाऱ्या दोऱ्यांची आहेत 'खास' नावे

पुरी : ओडिशामधील पुरी येथे दरवर्षी होणाऱ्या जगन्नाथ रथयात्रेला आजपासून म्हणजेच शुक्रवार, २७ जूनपासून झालेली