Health: दररोज एक वाटी दही खाल्ल्याने मिळतात हे जबरदस्त फायदे, डाएटमध्ये जरूर करा सामील

  85

मुंबई: दही आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे. दह्यामध्ये अनेक प्रकारची पोषकतत्वे आणि प्रोबायोटिक्स असतात. अशातच आपल्या डाएटमध्ये दह्याचा समावेश जरूर केला पाहिजे. दही हे असे सुपरफूड आहे ज्याचे सेवन तुम्ही थंडी अथवा उन्हाळ्यातही करू शकता. थंडीत दहीचे सेवन केल्याने शरीराला ऊब मिळते. तर उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्ल्याने शरीरास थंडावा मिळतो. दह्यामध्ये प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स असल्याने शरीरास एनर्जी मिळते.


दही खाल्ल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. कारण हे खाल्ल्याने इतर काही खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. दही एक प्रोबायोटिक आहे जे कॅल्शियम आणि प्रोटीनने भरपूर असते. थंडीत हे खाल्ल्याने इम्युनिटी वाढते.


दह्यामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम असतात जे शरीरास सर्दी खोकल्यापासून संरक्षण करतात.



दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असते जे हाडांसाठी अतिशय फायदेशीर असते. याचे सेवन दररोज केल्याने ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.


दह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते यामुळे भूक कमी होण्यास मदत मिळते. यामुळे इतर खाण्याची क्रेव्हिंग कमी होते.


दह्यामध्ये लॅक्टिक अॅसिड असते जे स्किनसाठी नॅचरल मॉश्चरायजरचे काम करते. यामुळे स्किन स्मूद, हायड्रेट आणि हेल्दी राहण्यास मदत होते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी