Health: जेवण किती वेळात संपवले पाहिजे? काय म्हणतात तज्ञ...घ्या जाणून

  151

मुंबई: जर तुम्ही घाईघाईत जेवत असाल तर हे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अनेकजण केवळ १० मिनिटाच्या आत आपले जेवण संपवतात. जर तुम्हाला याबाबतची माहिती नसेल तर याबाबत विस्ताराने जाणून घ्या.


सकाळी लोकांना लवकर ऑफिसला पोहोचायचे असते दुपारी ऑफिसमध्येच पटापट लंच आणि रात्रीपर्यंत शरीर इतके थकून जाते की असे वाटते की लवकर लवकर जेवून झोपावे. याचाच अर्थ तुम्हाला कोणत्याच वेळेला शांततेने जेवता येत नाही.


अनेक रिसर्चमध्ये हे ही समोर आले आहे की लवकर लवकर खाणे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. तसेच
मोठमोठे घास खाल्ल्याने पोटात हवाही जाते. यामुळे गॅस आणि ब्लॉटिंगची समस्या सुरू होते.



विज्ञानानुसार आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा जेवणाच्या २० मिनिटांच्या आत पोट ते भरले असल्याचा सिग्नल देते. जर तुम्ही लवकर लवकर जेवत असाल तर २० मिनिटांच्या आत तुमचे पोट भरल्याचा सिग्नल देतो. याचा परिणाम लठ्ठपणा, ओबेसिटी, वेगाने वजन वाढणे


वेगाने जेवण जेवल्याने शरीरात इन्सुलिन रेजिस्टेंसचा धोका वेगाने वाढतो. या कारणामुळे हाय बीपी वाढण्यासोबतच इन्सुलिनचा स्तरही गडबडतो.


वेगाने जेवण जेवल्याने टाईप २ डायबिटीजचा धोकाही वाढतो. तुम्ही डायबिटीजचे रूग्णही बनू शकता. ब्लडमध्ये शुगर वाढणे आणि इन्सुलिन बिघडणे टाईप २ डायबिटीजचे कारण ठरू शकते.

Comments
Add Comment

Health: दररोज प्या 'या' ड्रायफ्रुट्सचे पाणी, आरोग्य राहील निरोगी आणि त्वचा होईल चमकदार

मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सुका मेवा म्हणजे काळ्या मनुका.

बारीक लोकांनी बॉडीबिल्डिंग करताना चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ, नाहीतर...

मुंबई : आजकाल अनेक तरुणांना सुडौल आणि मजबूत शरीर (muscle building) बनवण्याची आवड आहे. यासाठी ते जिममध्ये

कच्चे, उकडलेले की ऑम्लेट? अंडे कसे खाणे ठरते फायदेशीर...घ्या जाणून

मुंबई: अंडी हा प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. अनेक लोक त्यांच्या आहारात नियमितपणे अंड्यांचा समावेश करतात. परंतु,

पोट साफ होत नसेल तर सकाळी करा हा उपाय...

मुंबई: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या बनली आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि बैठी

उपाशी पोटी खा ही ५ फळे, मिळतील अनेक फायदे

मुंबई : सकाळी उपाशी पोटी फळे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनक्रिया सुधारते

महिलांच्या आरोग्यासाठी 'हे' ५ आयुर्वेदिक सुपरफूड्स आहेत गुणकारी, रोजच्या आहारात करा समावेश

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महिलांना अनेक कामांची तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे त्यांच्या आरोग्याकडे