Health: जेवण किती वेळात संपवले पाहिजे? काय म्हणतात तज्ञ...घ्या जाणून

  117

मुंबई: जर तुम्ही घाईघाईत जेवत असाल तर हे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अनेकजण केवळ १० मिनिटाच्या आत आपले जेवण संपवतात. जर तुम्हाला याबाबतची माहिती नसेल तर याबाबत विस्ताराने जाणून घ्या.


सकाळी लोकांना लवकर ऑफिसला पोहोचायचे असते दुपारी ऑफिसमध्येच पटापट लंच आणि रात्रीपर्यंत शरीर इतके थकून जाते की असे वाटते की लवकर लवकर जेवून झोपावे. याचाच अर्थ तुम्हाला कोणत्याच वेळेला शांततेने जेवता येत नाही.


अनेक रिसर्चमध्ये हे ही समोर आले आहे की लवकर लवकर खाणे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. तसेच
मोठमोठे घास खाल्ल्याने पोटात हवाही जाते. यामुळे गॅस आणि ब्लॉटिंगची समस्या सुरू होते.



विज्ञानानुसार आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा जेवणाच्या २० मिनिटांच्या आत पोट ते भरले असल्याचा सिग्नल देते. जर तुम्ही लवकर लवकर जेवत असाल तर २० मिनिटांच्या आत तुमचे पोट भरल्याचा सिग्नल देतो. याचा परिणाम लठ्ठपणा, ओबेसिटी, वेगाने वजन वाढणे


वेगाने जेवण जेवल्याने शरीरात इन्सुलिन रेजिस्टेंसचा धोका वेगाने वाढतो. या कारणामुळे हाय बीपी वाढण्यासोबतच इन्सुलिनचा स्तरही गडबडतो.


वेगाने जेवण जेवल्याने टाईप २ डायबिटीजचा धोकाही वाढतो. तुम्ही डायबिटीजचे रूग्णही बनू शकता. ब्लडमध्ये शुगर वाढणे आणि इन्सुलिन बिघडणे टाईप २ डायबिटीजचे कारण ठरू शकते.

Comments
Add Comment

शरीरासाठी व्हिटॅमिन बी १२ का आहे गरजेचे ?

मुंबई : व्हिटॅमिन बी १२ हे शरीरासाठी अत्यंत गरजेचे जीवनसत्त्व आहे. याचे मुख्य काम म्हणजे रक्तात लाल पेशी तयार

दुर्गंधीयुक्त श्वासाची कारणे आणि घरगुती उपाय

दुर्गंधीयुक्त श्वास, ज्याला हॅलिटोसिस देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे जी एखाद्याच्या आत्मविश्वासावर

निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी शेवग्याच्या शेंगांची पावडर खा

मुंबई : शेवग्याच्या शेंगांची पावडर म्हणजेच मोरिंगा (Moringa oleifera or Moringa Powder). ही पावडर आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात

Health: योगा करण्याआधी आणि नंतर खा या गोष्टी, मिळतील दुप्पट फायदे

मुंबई: दरवर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. योगामुळे शारिरीक, मानसिक आणि

हृदयरोगापासून दूर राहण्यासाठी 'या' ट्रिक्स जाणून घ्या: लक्षणांशिवायही धोका संभव!

मुंबई : आपल्याला अनेकदा वाटते की छातीत दुखणे, धाप लागणे किंवा थकवा जाणवणे ही हृदयरोगाची लक्षणे आहेत. पण सर्वात

सकाळी उठल्यावर किती पाणी प्यावे? जाणून घ्या तज्ञांकडून

मुंबई: तुम्ही कधी विचार केलाय का की सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय केले पाहिजे? याचे उत्तर आहे पाणी पिणे. सकाळी