Health: जेवण किती वेळात संपवले पाहिजे? काय म्हणतात तज्ञ...घ्या जाणून

  102

मुंबई: जर तुम्ही घाईघाईत जेवत असाल तर हे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अनेकजण केवळ १० मिनिटाच्या आत आपले जेवण संपवतात. जर तुम्हाला याबाबतची माहिती नसेल तर याबाबत विस्ताराने जाणून घ्या.


सकाळी लोकांना लवकर ऑफिसला पोहोचायचे असते दुपारी ऑफिसमध्येच पटापट लंच आणि रात्रीपर्यंत शरीर इतके थकून जाते की असे वाटते की लवकर लवकर जेवून झोपावे. याचाच अर्थ तुम्हाला कोणत्याच वेळेला शांततेने जेवता येत नाही.


अनेक रिसर्चमध्ये हे ही समोर आले आहे की लवकर लवकर खाणे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. तसेच
मोठमोठे घास खाल्ल्याने पोटात हवाही जाते. यामुळे गॅस आणि ब्लॉटिंगची समस्या सुरू होते.



विज्ञानानुसार आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा जेवणाच्या २० मिनिटांच्या आत पोट ते भरले असल्याचा सिग्नल देते. जर तुम्ही लवकर लवकर जेवत असाल तर २० मिनिटांच्या आत तुमचे पोट भरल्याचा सिग्नल देतो. याचा परिणाम लठ्ठपणा, ओबेसिटी, वेगाने वजन वाढणे


वेगाने जेवण जेवल्याने शरीरात इन्सुलिन रेजिस्टेंसचा धोका वेगाने वाढतो. या कारणामुळे हाय बीपी वाढण्यासोबतच इन्सुलिनचा स्तरही गडबडतो.


वेगाने जेवण जेवल्याने टाईप २ डायबिटीजचा धोकाही वाढतो. तुम्ही डायबिटीजचे रूग्णही बनू शकता. ब्लडमध्ये शुगर वाढणे आणि इन्सुलिन बिघडणे टाईप २ डायबिटीजचे कारण ठरू शकते.

Comments
Add Comment

तुळस सौंदर्य नव्हे, तर आरोग्याची गुरुकिल्ली!

मुंबई : तुळस आपल्या घरात पूजेला वापरली जाणारी ही पवित्र वनस्पती केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर आरोग्याच्या

Health: दररोज सकाळी उठून खा २ अंजीर, फायदे ऐकल्यावर व्हाल हैराण

मुंबई: अंजीरामध्ये मोठ्या प्रमाणात पोषकतत्वे असतात. हे केवळ एक ड्रायफ्रुट्सच नाही तर सुपरफूड आहे. खासकरून

मासिक पाळी म्हणजे प्रजननाचं लक्षण नाही; टाटा ट्रस्ट्सची जनजागृती मोहिम

मुंबई : भारतात दर महिन्याला सुमारे ३५.५ कोटी महिलांना मासिक पाळी येते. अनेक वेळा मासिक पाळी ही केवळ लैंगिक

भाजी-डाळींमध्ये आरोग्य आहे, पण अति केलं तर पचन बिघडतं!

जास्त फायबर, जास्त कॅलरी आणि अयोग्य प्रमाण या सवयी पचन, वजन आणि पोषणावर करू शकतात वाईट परिणाम. तुमचं रोजचं अन्न

Face Mask : चेहऱ्यावर झटपट चमक आणण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील एक फळभाजी!

मुंबई : आपल्या सर्वांनाच आपली त्वचा चमकदार हवी असते. यासाठी आपण बाजारात असलेल्या महागड्या उत्पादनांचाही वापर

आयोडीन युक्त मिठाचा वापर करा, आरोग्य विभागाचे आवाहन

मुंबई: जागतिक थायरॉईड दिवस दरवर्षी २५ मे रोजी साजरा केला जातो, ज्याचा उद्देश थायरॉईड रोगांबद्दल जागरूकता वाढवणे