Tuesday, February 11, 2025
Homeताज्या घडामोडीHealth: जेवण किती वेळात संपवले पाहिजे? काय म्हणतात तज्ञ...घ्या जाणून

Health: जेवण किती वेळात संपवले पाहिजे? काय म्हणतात तज्ञ…घ्या जाणून

मुंबई: जर तुम्ही घाईघाईत जेवत असाल तर हे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी नुकसानदायक ठरू शकते. अनेकजण केवळ १० मिनिटाच्या आत आपले जेवण संपवतात. जर तुम्हाला याबाबतची माहिती नसेल तर याबाबत विस्ताराने जाणून घ्या.

सकाळी लोकांना लवकर ऑफिसला पोहोचायचे असते दुपारी ऑफिसमध्येच पटापट लंच आणि रात्रीपर्यंत शरीर इतके थकून जाते की असे वाटते की लवकर लवकर जेवून झोपावे. याचाच अर्थ तुम्हाला कोणत्याच वेळेला शांततेने जेवता येत नाही.

अनेक रिसर्चमध्ये हे ही समोर आले आहे की लवकर लवकर खाणे शरीरासाठी नुकसानदायक ठरू शकते. तसेच
मोठमोठे घास खाल्ल्याने पोटात हवाही जाते. यामुळे गॅस आणि ब्लॉटिंगची समस्या सुरू होते.

Health Tips : आरोग्‍याची काळजी घेण्‍याला प्राधान्‍य द्या! अशी घ्या स्‍वत:ची काळजी!

विज्ञानानुसार आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा जेवणाच्या २० मिनिटांच्या आत पोट ते भरले असल्याचा सिग्नल देते. जर तुम्ही लवकर लवकर जेवत असाल तर २० मिनिटांच्या आत तुमचे पोट भरल्याचा सिग्नल देतो. याचा परिणाम लठ्ठपणा, ओबेसिटी, वेगाने वजन वाढणे

वेगाने जेवण जेवल्याने शरीरात इन्सुलिन रेजिस्टेंसचा धोका वेगाने वाढतो. या कारणामुळे हाय बीपी वाढण्यासोबतच इन्सुलिनचा स्तरही गडबडतो.

वेगाने जेवण जेवल्याने टाईप २ डायबिटीजचा धोकाही वाढतो. तुम्ही डायबिटीजचे रूग्णही बनू शकता. ब्लडमध्ये शुगर वाढणे आणि इन्सुलिन बिघडणे टाईप २ डायबिटीजचे कारण ठरू शकते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -