Health: या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे वाढत नाही मुलांची उंची

मुंबई: व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे मुलांची वाढ रोखली जाऊ शकते. व्हिटामिन डी कॅल्शियमने परिपूर्ण असते जे हाडांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये त्रास आणि आणखी आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की मुलांचा योग्य विकास व्हावा तर यासाठी व्हिटामिन डीची कमतरता जाणवू देऊ नका.

व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे रोखली जाते मुलांची उंची


मुलांमध्ये व्हिटामिन डीची कमतरता असेल तर त्यांची उंची वाढत नाही. व्हिटामिन डीमुळे शरीरात कॅल्शियमचे अवशोषण होते. जर व्हिटामिन डी पुरेसे मिळाले नाही तर कॅल्शियम शरीरारत शोषले जाणार नाही आणि हाडांचा विकास होणार नाही. आपल्या शरीराला अधिकांश व्हिटामिन डी हे सूर्यप्रकाशाच्या किरणांनी मिळते. व्हिटामिन डी हे मुलांची उंची आणि हाडांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

व्हिटामिन डीची कमतरता असल्यास आढळतात ही लक्षणे


कपाळावर घाम येणे
हाडे दुखणे
मसल्स दुखणे
थकवा
मूड खराब असणे
झोप न येणे
केस गळती

या पदार्थांतून मिळते व्हिटामिन डी


मासे, अंडी, चीज, मशरूम, संत्री तसेच टोफू

गायीचे दूध, अक्रोड, सोया दूध, बदाम दूध

नट्स, बिया, अख्खे धान्य, डार्क चॉकलेट यातूनही व्हिटामिन डी मिळते.

अंड्याचा पिवळा बलक खा.

व्हेज असणारे लोक मशरूम खाऊ शकतात.

संत्रे अथवा याचा ज्यूस पिऊ शकता.
Comments
Add Comment

Summer Tips : दही आणि ताक या दोन्हीपैकी उन्हाळ्यात पोटाच्या आरोग्यासाठी काय भारी ? जाणून घ्या

मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही आणि ताक घेणं पसंत

महिलांना नसतो हृदयविकाराचा धोका ? कारण जाणून घ्या

हृदयविकाराचा झटका हा आजच्या काळातील सर्वात धोकादायक आणि सामान्य आजारांपैकी आहे. जेव्हा हृदयाकडे होणारा

जाणून घ्या लसूण आणि मधाचे चमत्कारिक फायदे

- रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन करणे ठरते फायदेशीर तुम्हाला माहित आहे का की रोजच्या जेवणाची चव वाढवणारा लसूण

'या' फळाचं नियमित सेवन ठरेल फायदेशीर, जाणून घ्या फायदे

आपल्या आरोग्यासाठी फळे ही अंत्यत फायदेशीर असतात. त्यामुळे फळांच सेवन करणं महत्वाचं मानलं जातं. यापैकीच चिकू हे

Homemade Chyawanprash: देशी च्यवनप्राश हिवाळ्यात वारंवार होणारे आजार टाळेल घरगुती, जाणून घ्या सोपी रेसिपी

मुंबई : हिवाळा ऋतूमध्ये खोकला, सर्दी आणि अशक्तपणाच्या तक्रारी येतात. मजबूत प्रतिकारशक्ती राखणे अत्यंत महत्वाचे

वजन कमी आणि सौंदर्यासाठी आवळ्याचा जादुई फॉर्म्युला

मुंबई : शरीर निरोगी ठेवण्यासाठी योग्य आणि संतुलित पोषण मिळणे अत्यंत आवश्यक असते. व्हिटॅमिन सी आणि