Health: या व्हिटामिनच्या कमतरतेमुळे वाढत नाही मुलांची उंची

मुंबई: व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे मुलांची वाढ रोखली जाऊ शकते. व्हिटामिन डी कॅल्शियमने परिपूर्ण असते जे हाडांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे हाडांमध्ये त्रास आणि आणखी आरोग्याच्या समस्या जाणवू शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की मुलांचा योग्य विकास व्हावा तर यासाठी व्हिटामिन डीची कमतरता जाणवू देऊ नका.

व्हिटामिन डीच्या कमतरतेमुळे रोखली जाते मुलांची उंची


मुलांमध्ये व्हिटामिन डीची कमतरता असेल तर त्यांची उंची वाढत नाही. व्हिटामिन डीमुळे शरीरात कॅल्शियमचे अवशोषण होते. जर व्हिटामिन डी पुरेसे मिळाले नाही तर कॅल्शियम शरीरारत शोषले जाणार नाही आणि हाडांचा विकास होणार नाही. आपल्या शरीराला अधिकांश व्हिटामिन डी हे सूर्यप्रकाशाच्या किरणांनी मिळते. व्हिटामिन डी हे मुलांची उंची आणि हाडांच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.

व्हिटामिन डीची कमतरता असल्यास आढळतात ही लक्षणे


कपाळावर घाम येणे
हाडे दुखणे
मसल्स दुखणे
थकवा
मूड खराब असणे
झोप न येणे
केस गळती

या पदार्थांतून मिळते व्हिटामिन डी


मासे, अंडी, चीज, मशरूम, संत्री तसेच टोफू

गायीचे दूध, अक्रोड, सोया दूध, बदाम दूध

नट्स, बिया, अख्खे धान्य, डार्क चॉकलेट यातूनही व्हिटामिन डी मिळते.

अंड्याचा पिवळा बलक खा.

व्हेज असणारे लोक मशरूम खाऊ शकतात.

संत्रे अथवा याचा ज्यूस पिऊ शकता.
Comments
Add Comment

दररोजच्या जीवनातील ताण आणि चिंता कमी करण्यासाठी ही आसने करतील तुम्हाला मदत

मुंबई : दररोज योगाभ्यास करुन ताणतणावाचे व्यवस्थित व्यवस्थापन करणे शक्य आहे. यामुळेच आजच्या धकाधकीच्या जीवनात

टोमॅटो खाण्याचे 'हे' फायदे ऐकलेत तर तुम्ही आजपासूनच टोमॅटोचे सेवन करायला सुरुवात कराल

जर तुम्हाला सलग ३० दिवस टोमॅटोचा रस प्या असे सांगितले तर तुम्ही प्याल का? असा प्रश्न आहे. पण तुम्हाला जर महिनाभर

फक्त एक महिना 'या' पिठाची भाकरी खा आणि गव्हाची चपाती विसरा, वजन झटपट कमी होईल

आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठी वेळ काढता येत नाही. त्यामुळे सकाळचा नाश्ता होत नाही, दुपारी जे मिळेल

युरिक ऍसिड पासून मुक्तता हवी असेल तर रोज एक कप प्या हे पेय

शरीरामध्ये युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढल्यास सांधेदुखी, सांध्यावर सूज येणे आणि चालणंही कठीण होते. 2020 मधील एका

लिंबू पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होते का ? वाचा सविस्तर...

बऱ्याच लोकांना आपला दिवस एक ग्लास लिंबू सरबताने सुरू करणे आवडते. लिंबाचे पाणी शरीराला डिटॉक्स करते आणि पचन

दिवसभरात किती चपात्या खाणं योग्य? जास्त खाल्ल्यास लगेच बदला ही सवय

आपल्या दैनंदिन आहारातील चपाती म्हणजेच पोळी हा अविभाज्य भाग आहे. मग डाळ असो वा भाजी, चपातीशिवाय आपलं जेवण अपूर्ण