Santosh Deshmukh Murder Case : ऐका हो ऐका! कृष्णा आंधळेला पकडून देणाऱ्यास पोलिसांकडून मिळणार बक्षीस

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातील एकाही मारेकऱ्याला अद्यापही शिक्षा सुनावण्यात आली नसून संशयितांपैकी एक आरोपी अजूनही फरार आहे. याच आरोपीला पकडून देणाऱ्यास बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.




मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली. या हत्येमागे असलेल्या ८ संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यातील हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडला आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्याकांडातील एक आरोपी अजूनही फरार असून तपासादरम्यान पोलिसांना हुलकावणी देत आहे. यावर आता पोलिसांनी फरार आरोपी कृष्णा आंधळेला पकडून देईल त्याला बक्षीस जाहीर केले आहे. १४ जानेवारी रोजी नव्याने स्थापित झालेल्या एसआयटी टीममुळे तपासाला वेग आला आहे. दरम्यान आता कृष्णा आंधळेला पकडण्यात नव्या एसआयटी टीमला कशाप्रकारे यश येत आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Comments
Add Comment

Satara Accident : पालखीचे दर्शन घेऊन परतताना भीषण अपघात; नेमकं काय घडलं?

सातारा : सातारा-पुसेगाव मार्गावर (Satara-Pusegaon Road) शुक्रवारी (१७ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर

Maharashtra Election : मतदार यादी पुनरीक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम यादी १९ ऑक्टोबरला

मुंबई : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision - SIR) कार्यक्रमाचे

Firoz Baba Case : फिरोज बाबा प्रकरणात तपासाची गती; ठाणे पोलिसांकडून पाच जणांना समजपत्र

ठाणे : फिरोज बाबा प्रकरणातील तपासाला वेग आला असून, ठाकरे शिवसेनेचे (Shevsena) माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून

Kalidas Maharaj : कालीदास महाराजांचे अपघाती निधन, ४० वर्षांत उच्चारला नव्हता एकही शब्द

परभणी : मराठवाड्यातील एक अध्यात्मिक गुरु अशी ख्याती असलेल्या आणि मागील चार दशकांपासून एकही शब्द न बोलता केवळ

Dhule Crime News : कंपनीवर 'हा' मोठा आरोप करत तरुणाची तापी नदीत उडी, आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ बनवत म्हणाला...

Dhule Crime News : धुळे जिल्ह्यातील शिरपूर जवळील गिधाडे तापी नदीच्या पुलावरून उडी घेतलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर सापडला

Tribal Reservation : धर्मांतर केलेल्या आदिवासींच्या सवलती बंद होणार?

- राज्य सरकार ऍक्शन मोडवर; सर्वसमावेशक धोरणासाठी २७ जणांची समिती मुंबई : धर्मांतरानंतरही अनुसूचित जमातीचे